मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात ‘भारतमाता की जय’ म्हणण्यावरून जी शाब्दिक चिखलफेक सध्या सुरू आहे, ती निवडणुकीचे राजकारण ...
विजय मल्ल्या आणि छगन भुजबळ यांच्यात साम्य काय आहे? दोघेही आपल्या संपत्तीचं (काही लोकांच्या मते हिडीस) प्रदर्शन करीत आले आहेत. मल्ल्या यांच्या पार्ट्या, सुंदर तरूणींबरोबरची समुद्रातील ...
‘आपलं ते बाळ आणि दुसऱ्याचं ते कार्ट’ अशी म्हणच आहे मुळात. तिचा प्रत्यय समस्त राजकारणी सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचार या विषयावर बोलताना अगदी आवर्जून आणून देत ...
धुम्रपान केल्याने हमखास कर्करोग होतो, या आजवर साऱ्यांनी प्रमाण मानलेल्या विधानावर जेव्हां थेट सर्वोच्च न्यायालयाने अगदी अलीकडेच शंका उपस्थित केली आणि त्याच्याही बरेच अगोदर ...
ममतेचे हे पूल बांधले जावेत आणि त्यातून दुष्काळाच्या तडाख्यात सापडलेल्या लाखो जिवांना आधार मिळावा, मायेचे आभाळ मिळावे, हाच खरा माणसाच्या संस्कृतीचा सारांश आहे. ...
‘माझा या देशातील न्यायव्यवस्थेवर आणि कायद्यावर विश्वास व श्रद्धा आहे’ असे विधान कायद्याच्या कचाट्यात अडकलेला प्रत्येक गुन्हेगार आजवर म्हणत आला आहे आणि यापुढेही ...
एखाद्या विषयावर नव्याने निर्णय घेतला जावा, अशी मागणी एकाचवेळी बहुसंख्येने केली जात असेल आणि त्या निर्णयाने जर का त्या गावात सुख-शांती नांदणार असेल तर अशा ...
कन्झुमर्स इंटरनॅशनलच्या पुढाकाराने जगातल्या २४० देशांमध्ये १५ मार्च हा दिवस दरवर्षी ग्राहक हक्क दिन म्हणून पाळला जातो. दरवर्षी त्यासाठी एखादा विषय निवडला जातो. ...
पाण्याने गेल्या महिनाभरात २१ बळी घेतले. पैकी बीडमध्ये १२, लातुरात ५, तर उस्मानाबादमध्ये ४ जणांना जीव गमवावा लागला. आणखी किती बळी घेणार? पाणी शोधणे ही जिवावरची जोखीम झाली आहे. ...