जम्मू व काश्मीरला जोडणारा दुवा म्हणजे चिनाब नदीवर बांधण्यात येत असलेला सर्वांत उंच असा पूल. मात्र हा पूल बनविण्याचे खडतर आव्हान कोकण रेल्वेसमोर आहे. ...
विविध तंत्रज्ञान क्षेत्रात जग भरारी घेत असताना, अवकाश तंत्रज्ञान (Space Technology) तरी मागे कशी राहणार? अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातदेखील सध्या एकदम ‘सुपर’ घडामोडी घडत ...
संयुक्त राष्ट्रसंघाने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यात जगभरातील आनंदी राष्ट्रांची यादी देण्यात आली. १५६ देशांच्या या यादीत भारताचा ११८वा क्रमांक लागला. पाकिस्तान, चीन आणि बांगलादेश ...
स्टार्ट अप्सच्या सक्सेस स्टोरीज्बद्दल मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. मात्र जवळपास सगळेच स्टार्ट अप्स तोट्यात आहेत. स्टार्ट अप्स करोडोंची फंडिंग आणि लाखोंच्या संख्येने दरवर्षी ग्राहक ...
नाटक आणि लहान मुले या जगातील सर्वांत सुंदर गोष्टींपैकी दोन गोष्टी आहेत. आणि या दोन गोष्टी मला फार प्रिय आहेत. त्यामुळे लहान मुलांना नाटक शिकविण्याची तीव्र इच्छा मला नेहमीच होती. ...
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात उद्भवलेल्या वादाचा अर्थ दिल्ली आणि हैदराबादचे लोण आता महाराष्ट्रात आणले जात आहे, असाच लावायला हवा. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ...
होळीच्या सप्तरंगी रंगांबरोबर पश्चिम बंगाल निवडणुकीचा माहोलही रंगू लागला आहे. ३४ वर्षांची डाव्या पक्षांची सत्ता उलथल्यानंतर २00९ पासून प्रत्येक निवडणुकीत तृणमूलने लक्षणीय यश ...
एखाद्या व्याधीने गंभीर रूप धारण केल्यावर जागे होण्यापेक्षा त्याची लक्षणे दिसू लागल्यावरच जर योग्य उपचार केले तर दुर्घटना टळू शकतात. पण आपल्याकडे तसे होत नाही. ...
न्यायदान हे पवित्र व्रत मानले जाते. त्या व्रताचे पालन करणारा आणि अंमलबजावणी करणारा न्यायी, समतोल वृत्तीचा आणि सत्यनिष्ठेला कायद्याच्या तराजूत तोलणारा असावा ...