या जगातील कुठल्याच माणसाला आपल्या पेल्यातील पाणी एका थेंबानेही कमी झालेले चालणार नाही. ताटातला अन्नाचा एक कणसुद्धा कमी झालेला चालणार नाही. अचानक हादरविणाऱ्या ...
मॅनर्सचा हा अभाव फक्त हातातल्या यंत्रापुरताच मर्यादित नाही. गाडी चालवताना सगळ्यात जास्त त्रास कशाचा होत असेल तर बाजूचा स्वच्छ, सुंदर फुटपाथ सोडून रमतगमत रस्त्यावरून ...
एखाद्या गुन्हेगाराने बँकेवर दरोडा घातला आणि तो उघडकीस आल्यावर, ‘चोरलेल्या पैशापैकी काही परत करतो, तपास थांबवा व प्रकरण मिटवा’, असा प्रस्ताव बँकेपुढे ठेवला, तर तो स्वीकारायचा ...
‘काँग्रेसशासित राज्यात सत्ताधारी पक्षाचे काही आमदार फोडायचे, आमच्या बरोबर आलात तर तुमचे अधिक भले होईल, असे ठोस आश्वासन त्यांना द्यायचे, राज्यातले लोकनियुक्त सरकार पाडायचे ...
‘मेक इन इंडिया’या पंतप्रधान मोदींच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाला भारतीय लष्कराने नुकताच तगडा झटका दिला आहे. संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या ...
धनपिपासू लोक किती संवेदनाहीन, निष्ठुर आणि उलट्या काळजाचे असतात याचे यापरते अन्य उदाहरण ते काय असू शकते? पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता शहराच्या उत्तरेकडील ...
‘भाजपा’ला शह देण्याच्या नादात शिवसेनेतील भरतीप्रक्रियेने वेग घेतला असला तरी, त्यातून उफाळून येणारी पक्षांतर्गत नाराजीच आता त्या पक्षासाठी डोकेदुखी ठरू पाहाते आहे. ...
पाण्याचा पेला अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा, ही गोष्ट बघणाऱ्याच्या नजरेवर अवलंबून असते. भारत-पाक संबंधांंवरून देशात सतत जे वाद उद्भवत असतात, त्याना हे वर्णन चपखलपणे ...
‘आम्हाला देश कॉंग्रेसमुक्त करायचा आहे’, अशी गर्जना नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केली होती आणि नंतर तिचाच पुनरुच्चार त्यांच्या खास मर्जीतले भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष ...
न्याय सहसा चुकत नाही आणि प्रसंगी चुकला तरी इतराना तसे म्हणण्याची प्राज्ञा नसते. परिणामी जेव्हां न्याय चुकतो तेव्हां त्याने स्वत:च ते उक्तीने वा कृतीने मान्य करावयाचे असते, जसे ...