हेलिकॉप्टर प्रकरणावरून बुधवारी राज्यसभेत जी चर्चा झाली, ती कशी निव्वळ आरोप-प्रत्यारोपाची धुळवड होती, ते त्याच दिवशी मुंबई महापालिकेत सत्ता असलेल्या भाजपा-सेना युतीने ...
एकेकाळी बंगळुरूत ज्यांचे मोठ्या मानाने नाव घेतले जात असे ते मिर्झा इस्माइल आता बंगळुरूवासीयांच्या विस्मरणात गेले आहेत. त्यांनी म्हैसूर आणि जयपूर या दोन्ही राज्यांचे दिवाणपद ...
अरुणाचल प्रदेश भारताचे अविभाज्य अंग असल्याच्या आशयाच्या, अमेरिकेचे भारतातील महावाणिज्यदूत क्रेग हॉल यांच्या वक्तव्यामुळे चीनचा चांगलाच तिळपापड झाला आहे. ...
घोषणा आणि भूलथापा हे अलीकडच्या काळात घट्ट असे समीकरण बनल्याची अनुभूती येऊ लागली आहे. पूर्वी अर्थात स्वातंत्र्यपूर्वकाळात घोषणा या शब्दाला एक वजन होते. जनतेतून ...
येत्या नोव्हेंबर महिन्यात नऊ नगरपालिकांच्या आणि जानेवारीत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर ही साठमारी पक्षासाठी चिंताजनक आहे. ...
‘जनतेने, जनतेसाठी चालविलेले, जनतेचे सरकार’ अशी आदर्श लोकशाहीची व्याख्या केली जात आली आहे. तसेच लोकसहभाग, विकेंद्रीकरण इत्यादी संकल्पनाही गेल्या काही दशकांत विकसित ...
मोदी सरकारनं गेल्या पंधरवड्यात परराष्ट्र व्यवहारात तीन कोलांउड्या मारल्या. त्यातील दोन जनतेला बघायला मिळाल्या. मात्र तिसरी कोलांटउडी मोदी सरकारनं मारली, ती गुलदस्त्यातच ...
सिगारेट, विडी आणि इतर तंबाखूजन्य उत्पादनांच्या पॅकेटवर ८५ टक्के जागेत वैधानिक इशारा छापण्याच्या, केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेस स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने ...
आदिवासींसाठी म्हणून केल्या जाणाऱ्या बांधकामांकरिता या विभागांतर्गतच स्वतंत्र व्यवस्थापन कक्ष स्थापण्याचा निर्णय म्हणजे बांधकाम खात्याच्या दप्तर दिरंगाईला चपराकच म्हणता यावी. ...