सध्याचा महिना आहे भक्तिरंगात न्हाऊन निघण्याचा. या काळात खवय्ये साध्या जेवणाला पसंती देतात, तसेच उपवासाचेही पदार्थ याच काळात मोठ्या प्रमाणात केले जातात. ...
आपण क्रोधासारख्या विध्वंसक भावनेच्या आहारी जातो, तेव्हा नेमके चुकीचे व टोकाचे निर्णय घेतो. नंतर आपल्या लक्षात येते की, आपण खूप चुकलो. त्या क्षणी स्वत:ला सावरता आले नाही ...
अखेर ठरल्याप्रमाणे केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलापाठोपाठ महाराष्ट्रातही नव्या ११ मंत्र्यांचा शपथविधी झाला. केंद्रातील फेरबदलाच्या वेळी शिवसेनेला बाजूला ठेवण्यात आले असल्याने ...
स्मृती इराणींकडून मनुष्यबळ विकास मंत्रालय काढून ते प्रकाश जावडेकरांकडे सोपवण्याचा उचित निर्णय पंतप्रधानांनी घेतला. मुळात एका अत्यंत संवेदनशील विषयाचे मंत्रालय, टेलिव्हिजन ...
बांगलादेशची राजधानी ढाका येथील एका उपाहारगृहात गेल्या सप्ताहात ज्या सहा आततायी तरुणांनी अतिरेकी हल्ला करुन २८जणांची हत्त्या केली, त्या सहापैकी दोघानी त्यांच्यावर ...
दु:खितांच्या जगण्याचा जाहीरनामा लिहिणारे साठोत्तरी कवी तुळसी परब यांच्या जाण्याने विद्रोही साहित्य चळवळीला महत्त्वाचे योगदान देणारा शिल्पकार हरपला आहे. त्यांनी आपल्या ...
दुष्काळामुळे बैलजोडी विकावी लागली तरी हिंमत न हारता विठोबा मांडोळे या शेतकऱ्याने लोखंडी खाटेने तीन एकर शेतात सऱ्या पाडून दोन एकरात कापसाची लागवडदेखील केली. ...
मनुष्यबळ विकासासारखे महत्त्वाचे खाते काढून घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मृती इराणी यांच्या बरोबरच आपल्या मंत्रिमंडळातील अन्य सर्व नव्या-जुन्या सहकाऱ्यांना सबुरीइतकाच ...
ट्विटरवरील गोष्टी तशा लागट पण क्षणभंगुर असतात. स्मृती इराणी यांच्याकडील मनुष्यबळ खाते काढून घेऊन तुलनेने कमी महत्वाचे समजले जाणारे वस्त्रोद्योग खाते त्यांना दिल्याची बातमी ...