यशाची एक वेगळीच गंमत असते. त्यातून निवडणुकीतील यशाची गंमत तर आणखीनच और. जेव्हां एखाद्या पक्षाला अगदी घवघवीत म्हणजे अपेक्षाही केले नसेल असे यश लाभते तेव्हां ...
महात्मा गांधी यांच्यानंतरची (स्वातंत्र्योत्तर काळातील) सर्वात महान भारतीय व्यक्ती कोण, असा एक कार्यक्रम तीनेक वर्षांपूर्वी आम्ही दूरचित्रवाहिनीच्या माध्यमातून घेतला होता. ...
एकीकडे सहकारी साखर कारखानदारी अडचणीत असताना ऊसतोडणी मजुरांचे भवितव्य अक्षरश: खपाटीला गेले आहे. चार दशकांपासून असलेला ‘कारखानदार विरुद्ध ऊसतोडणी कामगार’ हा संघर्ष सध्या चढत्या भाजणीचा आहे. ...
तिसरी घंटा होते. प्रेक्षागृहात मिट्ट काळोख... शांतता... पडद्याच्या अलीकडे कलाकार. सज्ज... पुन्हा एकदा अनुभव देण्यासाठी आणि पलीकडे प्रेक्षक. श्वास रोखून, एक नवीन अनुभव ...
इच्छाशक्तीचा अति उपयोग करता येणे शक्य होत नाही. तिचा वापर आयुष्यातील दैनंदिन गोष्टींसाठी करणे केव्हाही उचित नाही, पण ज्या गोष्टी नियंत्रणात ठेवून आयुष्यात मोठे बदल ...
एरव्ही आपल्या पारंपरिक कालगणनेचा आणि आपला फारसा संबंध येत नाही. विशेषता ही कालगणना भिंतीवरील (ग्रेगेरियन) कॅलेंडरवरतीच जिरवल्यामुळे पंचांग नावाची गोष्ट ...
मुलांना पौष्टिक काय खायला द्यायचे, हा माझ्यासह अनेक आयांना सध्या भेडसावणारा प्रश्न आहे. मॅगी, पिझ्झाच्या भाऊगर्दीत मुलांना पौष्टिक अन्न मात्र दिले गेले पाहिजेच. ...
काळा पैसा बाहेर काढताना तो नव्याने निर्माण होणार नाही, याची कोणतीही ठोस उपाययोजना दिसून येत नाही. ‘सर्जिकल स्ट्राइक’प्रमाणे या मुद्द्याचेही जाहिरातीकरण करून ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी भारतीय अर्थव्यवस्थेत चलनामध्ये ५०० व १००० मूल्य असलेल्या नोटा रद्द करण्याचे जाहीर केले व ९ तारखेला बँक ग्राहकांकरिता बंद ठेवून ...
सरकारने बंद केलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या चलनी नोटा देशातील एकूण चलनाच्या ८६ टक्के मूल्याइतक्या होत्या. त्या बाजारातून काढून घेण्याचा निर्णय ८ नोव्हेंबर रोजी जाहीर केला. ...