राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वांत मोठी उपलब्धी कोणती, तर नव्या नेतृत्वाची फळी तयार झाली, असे वारंवार शरद पवार सांगत होते.गेल्या दोन वर्षांत मात्र परिस्थिती झपाट्याने बदलत चालली आहे. ...
एखादे कार्य पार पडले की संबंधितांचे आभार मानावे असा एक संकेत आहे. या संकेताची नंतर पद्धत झाली, पद्धतीची फॅशन झाली आणि आता तर त्याकडे केवळ उपचाराचा भाग म्हणून ...
देशात विरोधी पक्षनेत्यांची वानवा नाही. प्रत्येक राज्यागणिक, भाषेगणिक आणि जातीगणिक असणाऱ्या त्या थोरांची संख्या मोठी आहे. दुर्दैव हे की त्यांच्यातील अनेकांना जाती ...
बरोबर १०० वर्षे झाली आज लखनौ कराराला. लोकमान्य टिळकांनी पुढाकार घेऊन महमद अली जीना यांच्याशी हा करार केला. काँगे्रसच्या लखनौ येथे झालेल्या अधिवेशनात २९ डिसेंबरला ...
आपण नेमके काय बोलतो आणि त्याचा काय अर्थ निघू शकतो याचा काहीही विचार न करता स्वत:ची कातडी बचावण्यासाठी प्रसंगी लोक कसे बेलगाम बोलतात याचा जणू वस्तुपाठच ...
आम्ही तेवढे सहिष्णु, सहनशील, परभावनांची कदर करणारे आणि कलेची बूज राखणारे, पण बाकी सारे याच्या नेमके उलट, हा हिन्दू धर्मातील लोकांचा नेहमीचा आणि आवडता दावा ...
जगण्यावर समरसून प्रेम करणाऱ्या मंगेश पाडगावकर या प्रतिभावंत भावकवीच्या सिद्धहस्त लेखणीने पूर्णविराम घेतला त्याला उद्या, ३० डिसेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे... ...
विश्वसाहित्याचे एक मोठे भांडार ‘आई’ नावाच्या प्रासादिक दालनाने समृद्ध झाले आहे. ‘आई’ हा वैश्विक साहित्याचा स्फूर्तीस्त्रोत आहे. निर्हेतुक प्रेम, वात्सल्य, मार्दव, जिव्हाळा, धृती ...
विश्व हिंदू परिषदेच्या प्रवीण तोगडियांना प्रत्येक हिंदू कुटुंबात किमान ४ मुले जन्माला यायला हवी आहेत. रा.स्व.संघाचे माजी सरसंघचालक कुप्प.सी. सुदर्शन यांना ५ मुले जन्माला येणे ...