नोटाबंदीच्या निर्णयानंतर केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेने अग्रक्रमाने कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचे धोरण आखले आहे. त्याचे सकारात्मक दृश्य परिणाम गेल्या दीड महिन्यातच ...
पंतप्रधान मोदींनी दिलेल्या नोटाबंदी धक्क्यातून सावरायला देशाला जेवढे दिवस पुरेसे होतील असे सांगितले होते, ती मुदत संपुष्टात येऊनही देशाच्या वाट्याला आलेले त्रस्तपण अद्याप ...
उमाकांत दांगट...या माणसाची प्रश्नांकडे बघण्याची वृत्ती सकारात्मक आहे व प्रश्न मार्गी लावावेत असाच त्यांचाप्रयत्न राहिला. याचे कारण हे की त्यांचे मन संवेदनशील आहे व माणुसकीचा ...
आज ३१ डिसेंबर.. सरत्या वर्षाचा अखेरचा दिवस. नोटबंदीचे ५० दिवस पूर्ण झाले आहेत. रिझर्व्ह बँक दररोज नव्या नियमांचे रतिब घालून थकली आहे. आज तसा विसाव्याचा दिवस आहे. ...
‘धोक्याचं वरिस’ समजले जाणारे २०१६ हे वर्ष बॉलिवूडसाठी ‘कभी खुशी गभी गम’ असे ठरले आहे. कारण या वर्षात काही स्टार्सना यशाच्या शिखरावर पोहोचता आले, तर काहींना अपयशाची ...
भाजपा असो की काँग्रेस, सर्वच राजकीय पक्षांनी त्यांना मिळणाऱ्या देणग्यांबाबत नेहमीच गोपनीयता बाळगली आहे. आयकर खात्यात राजकीय पक्षांना असलेल्या सवलतीचा ...
अंबानी किंवा अदानी यांच्यापेक्षा टाटा उद्योग समूह वेगळा या समजाला पहिला तडा गेला, तो रतन टाटा यांचे नाव नीरा राडिया प्रकरणात आले त्यावेळी. गेल्या दोन महिन्यांत टाटा ...
थोर व्यक्तींना दोनदा मृत्युला सामोरे जावे लागते असे म्हटले जाते. तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता त्या अर्थाने थोर होत्या वा नाही हा तसा वादग्रस्त मुद्दा. पण त्या थोर ...