माणूस कुणीही असो तो चालतो त्याच्यासोबत विवादही चालत असतात. मग तो कोणत्याही क्षेत्रातील का असेना. केवळ राजकारण नाही. ते तर विवाद्य विषयांसाठी कायम असतं. खूपवेळ विरोधक म्हणून काम केले आणि अचानक सत्ताधारी झालं तर होणारी पंचाईत मोठी. ...
आपल्या पूर्वजांना हजारो वर्षांपूर्वी पाण्याचे महत्त्व समजले होते. यामुळेच त्यांनी कुंड, तलाव, बावड्या अशा पाणी साठविण्याच्या वेगवेगळ्या व्यवस्था विकसित केल्या. पण विकासाच्या हव्यासापोटी आम्ही ही व्यवस्था नष्ट केली. एकेकाळी वर्षभर पाण्याने तुडुंब भरून ...
इंद्रलोकचा स्टार रिपोर्टर यमके (अर्थात एमके आमीर खानच्या पीकेचा डुप्लिकेट यमगरवाडीचा मनकवडे) आज दु:खी अंत:करणाने महागुरू नारद कोणती असाईनमेंट देणार याची प्रतीक्षा करीत होता. नेहमी व्हॉट्सअॅपवर आदेश देणाºया नारदांनी त्याला थेट व्हॉट्सअॅप कॉलिंगच केल ...
पतंगराव कदम, आर. आर. पाटील, गोपीनाथ मुंडे व विलासराव देशमुख या चारही नेत्यांना निरोप देण्यासाठी लाखो कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपला ठसा उमटविणारे नेतृत्वाच्या फळीतील मोहरे अचानक निघून जाणे चटका लावणारे आहे..... ...
नाविन्याशिवाय विकास होत नाही, हा अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे. हा निकष शासन चालविणाºयांना लावायला हवाच ना? कारण त्यांच्या आर्थिक धोरणानुसार गुंतवणुकीचे मार्ग खुले होतात. त्यातून रोजगाराची निर्मिती होते आणि दरडोई उत्पन्न वगैरे वाढून लोककल्याणाचा ‘इंडेक ...
त्रिपुराच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकला आणि भगव्या फौजेच्या अंगात प्रचंड उन्माद संचारला. सत्ता ग्रहण करण्याच्या आधीच, बेलोनिया टाऊनच्या कॉलेज चौकात, रशियन क्रांतीचे जनक ब्लादिमीर लेनिन यांचा पुतळा बुलडोझरने जमीनदोस्त करण्यात आला. त्रिपुरानंतर तामिळनाड ...
गिरीश महाजन, एकनाथराव खडसे व सुरेशदादा जैन यांच्या ‘होम पिच’वर निवडणुका होत आहेत. राज्य गाजविणा-या नेत्यांना गावातल्या निवडणुकीचे मोठे कौतुक असते. अलीकडे लोकप्रियता, कर्तव्यतत्परता याचे मापदंड म्हणून नेत्याच्या गावातील निवडणुकांकडे पाहिले जाऊ लागल्या ...
विश्वाच्या पसा-यात मानवाला महत्त्व कशामुळे आहे? हा प्रश्न मनात निर्माण होणं स्वाभाविक आहे. अन्य योनीमध्ये जे नाही ना ते मानवामध्ये आहे. इतर जीव आहार, निद्रा, भय आणि मैथून या चारच स्तरावर जगतात. मानव यापेक्षा वेगळा आहे. त्याला ‘बुद्धीचं वरदान’ भगवंतान ...
अन्याय करणारा जेवढा जबाबदार तेवढाच जबाबदार ते सहन करणारा देखील असतो. गेल्या २२ दिवसांपासून औरंगाबादेत कचरा कोंडी निर्माण झाली आहे. सर्वसामान्य औरंगाबादकरांना याचे काहीच सोयरसूतक नाही. घरातला कचरा बाहेर जातोय बस्स. तो गल्लीतच रस्त्यावर पडला काय किंवा ...