शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

डॉ. केळकर समितीचा अहवाल

By admin | Updated: December 6, 2014 23:03 IST

सर्वागीण अनुशेष विदर्भाकरिताच कर म्हणून आहे? मग अशा राज्यात शेतक:यांनी आणि सामान्य जनतेने राहण्याचे नाकारले, तर याला उत्तर म्हणजे भावनिक भडक भाषणो होऊ शकत नाहीत.

सरकारी अहवाल  आणि न बदलणारी धोरणो !
सर्वागीण अनुशेष विदर्भाकरिताच कर म्हणून आहे? मग अशा राज्यात शेतक:यांनी आणि सामान्य जनतेने राहण्याचे नाकारले, तर याला उत्तर म्हणजे भावनिक भडक भाषणो होऊ शकत नाहीत. विस्तारभयास्तव आपण येथे विदर्भातील नष्ट झालेल्या व नव्याने निर्माण न झालेल्या औद्योगिकरणाची आकडेवारी दिली नाही. 
 
हे एकूण दारिद्रय़ 
विदर्भाला सक्तीने गेली 
58 वर्षे महाराष्ट्रात ढकलल्याचे परिणाम आहेत. यावर पश्चिम महाराष्ट्रातील मित्रंचे ठरावीक उत्तर असते, की विदर्भावर अन्याय झाला हे मान्य आहे, पण वेगळा विदर्भ हा काही त्यावर उपाय नाही! मग उपाय काय असे, विचारले तर सरकारी समित्या व एखादे मदतीचे पॅकेज एवढीच त्यांच्या विचारांची ङोप असते.
 
पण सरकारी अहवालांचे काय फलित झाले आहे  ? 1983 साली नेमलेल्या (अहवाल 1984) प्रा.वि.म. दांडेकर यांच्या अध्यक्षतेतील समितीने म्हटले होते, की अनुशेष हटविण्यासाठी उपलब्ध विकास निधीपैकी 85} निधी अनुशेष निमरूलनावर खर्च करा आणि मुंबईतील औद्योगिक केंद्रीकरण कमी करा. सरकारने ते ऐकले नाही व जुळी मुंबई निर्माण करून आतार्पयत सतत मुंबई-ठाणो-पुणो-नाशिक या पट्टय़ात केंद्रीकरण वाढविले.
 
1995 पासून शेतक:यांच्या आत्महत्या मोठय़ा प्रमाणावर होत गेल्या. त्यावर टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस, गोखले इन्स्टिटय़ूट, इंदिरा गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ डेव्हलपमेंट, डॉ. सुधीर गोयल कमिटी, डॉ. नरेंद्र जाधव समिती, योजना आयोगाची डॉ. आदर्श मिश्र समिती इतक्या सर्वाचे अहवाल तयार झाले! त्या सर्व अहवालांचा महाराष्ट्राच्या कृषी धोरण बदलाकरिता सरकारने काय उपयोग केला?
 
शेतीचे साठलेले प्रश्न, अनियंत्रित औद्योगिकरणाचे विकसित प्रदेशात केंद्रीकरण, समतोल विकासासाठी 1956 मध्येच संविधानात जोडलेल्या 371(2) अनुच्छेद राज्यपालांच्या विशेष जबाबदारीत 2क्क्3 पासून अमलात येऊ लागल्याबरोबर त्याला न्यायालयात केलेली आव्हाने यांच्या पाश्र्वभूमीवर राज्यपालांच्या सूचनेनुसार राज्य सरकारने डॉ. विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकारी समिती 2क्1क् मध्ये नेमली. नव्या सरकारने त्या समितीचा अहवाल 3 डिसेंबर 2क्14 रोजी मंत्रिमंडळाला सादर केला. 
 
 दि. 8 डिसेंबरपासून सुरू होणा:या हिवाळी अधिवेशनात तो चर्चेला येण्याची शक्यता आहे. त्यातली जी ठळक माहिती (संक्षिप्त) प्रकाशित झाली आहे ती अशी - केळकर समितीने अनुशेष संकल्पना, अनुशेष मापक इत्यादी टाळून भविष्यातल्या विकासासंबंधी बोलण्याचा प्रयत्न केला. खुद्द तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण त्या मताचे होते.  दांडेकर समितीने औद्योगिक केंद्रीकरणाला रोख लावण्याचे व त्यातून समतोल निर्माण करण्याचे सुचविले होते, मात्र तसे काही केळकर समितीने सुचविले नाही.