शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. केळकर समितीचा अहवाल

By admin | Updated: December 6, 2014 23:03 IST

सर्वागीण अनुशेष विदर्भाकरिताच कर म्हणून आहे? मग अशा राज्यात शेतक:यांनी आणि सामान्य जनतेने राहण्याचे नाकारले, तर याला उत्तर म्हणजे भावनिक भडक भाषणो होऊ शकत नाहीत.

सरकारी अहवाल  आणि न बदलणारी धोरणो !
सर्वागीण अनुशेष विदर्भाकरिताच कर म्हणून आहे? मग अशा राज्यात शेतक:यांनी आणि सामान्य जनतेने राहण्याचे नाकारले, तर याला उत्तर म्हणजे भावनिक भडक भाषणो होऊ शकत नाहीत. विस्तारभयास्तव आपण येथे विदर्भातील नष्ट झालेल्या व नव्याने निर्माण न झालेल्या औद्योगिकरणाची आकडेवारी दिली नाही. 
 
हे एकूण दारिद्रय़ 
विदर्भाला सक्तीने गेली 
58 वर्षे महाराष्ट्रात ढकलल्याचे परिणाम आहेत. यावर पश्चिम महाराष्ट्रातील मित्रंचे ठरावीक उत्तर असते, की विदर्भावर अन्याय झाला हे मान्य आहे, पण वेगळा विदर्भ हा काही त्यावर उपाय नाही! मग उपाय काय असे, विचारले तर सरकारी समित्या व एखादे मदतीचे पॅकेज एवढीच त्यांच्या विचारांची ङोप असते.
 
पण सरकारी अहवालांचे काय फलित झाले आहे  ? 1983 साली नेमलेल्या (अहवाल 1984) प्रा.वि.म. दांडेकर यांच्या अध्यक्षतेतील समितीने म्हटले होते, की अनुशेष हटविण्यासाठी उपलब्ध विकास निधीपैकी 85} निधी अनुशेष निमरूलनावर खर्च करा आणि मुंबईतील औद्योगिक केंद्रीकरण कमी करा. सरकारने ते ऐकले नाही व जुळी मुंबई निर्माण करून आतार्पयत सतत मुंबई-ठाणो-पुणो-नाशिक या पट्टय़ात केंद्रीकरण वाढविले.
 
1995 पासून शेतक:यांच्या आत्महत्या मोठय़ा प्रमाणावर होत गेल्या. त्यावर टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस, गोखले इन्स्टिटय़ूट, इंदिरा गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ डेव्हलपमेंट, डॉ. सुधीर गोयल कमिटी, डॉ. नरेंद्र जाधव समिती, योजना आयोगाची डॉ. आदर्श मिश्र समिती इतक्या सर्वाचे अहवाल तयार झाले! त्या सर्व अहवालांचा महाराष्ट्राच्या कृषी धोरण बदलाकरिता सरकारने काय उपयोग केला?
 
शेतीचे साठलेले प्रश्न, अनियंत्रित औद्योगिकरणाचे विकसित प्रदेशात केंद्रीकरण, समतोल विकासासाठी 1956 मध्येच संविधानात जोडलेल्या 371(2) अनुच्छेद राज्यपालांच्या विशेष जबाबदारीत 2क्क्3 पासून अमलात येऊ लागल्याबरोबर त्याला न्यायालयात केलेली आव्हाने यांच्या पाश्र्वभूमीवर राज्यपालांच्या सूचनेनुसार राज्य सरकारने डॉ. विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकारी समिती 2क्1क् मध्ये नेमली. नव्या सरकारने त्या समितीचा अहवाल 3 डिसेंबर 2क्14 रोजी मंत्रिमंडळाला सादर केला. 
 
 दि. 8 डिसेंबरपासून सुरू होणा:या हिवाळी अधिवेशनात तो चर्चेला येण्याची शक्यता आहे. त्यातली जी ठळक माहिती (संक्षिप्त) प्रकाशित झाली आहे ती अशी - केळकर समितीने अनुशेष संकल्पना, अनुशेष मापक इत्यादी टाळून भविष्यातल्या विकासासंबंधी बोलण्याचा प्रयत्न केला. खुद्द तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण त्या मताचे होते.  दांडेकर समितीने औद्योगिक केंद्रीकरणाला रोख लावण्याचे व त्यातून समतोल निर्माण करण्याचे सुचविले होते, मात्र तसे काही केळकर समितीने सुचविले नाही.