शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
6
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
7
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
8
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
9
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
10
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
11
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
12
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
13
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
14
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
15
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
16
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
17
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
18
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
19
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

तेलंगणात शेतकऱ्यांचा मुख्यमंत्र्यांना दणका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 3:55 AM

देशभरात राष्ट्रवाद, सर्जिकल स्ट्राईक, राफेलसारख्या विषयांवर निवडणूक प्रचार केंद्रित झाला़ मात्र तेलंगणातील निजामाबादमध्ये शेती आणि हमीभाव हाच मुद्दा प्रचारात वरचढ ठरला.

- धर्मराज हल्लाळेदेशभरात राष्ट्रवाद, सर्जिकल स्ट्राईक, राफेलसारख्या विषयांवर निवडणूक प्रचार केंद्रित झाला. मात्र तेलंगणातील निजामाबादमध्ये शेती आणि हमीभाव हाच मुद्दा प्रचारात वरचढ ठरला. ज्यामुळे तेलंगणा राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या कविता यांना निजामाबाद मतदारसंघात पराभव पत्करावा लागला. लोकाभिमुख योजनांचा पॅटर्न देशासमोर उभा करणाºया सत्तारूढ तेलंगणा राष्ट्र समितीला हा मोठा धक्का आहे़ त्याहीपेक्षा शेतकऱ्यांनी ठाम राजकीय भूमिका घेऊन सत्ताधाºयांना शेती प्रश्नावर कोंडीत पकडले, ही बाब दिशा देणारी आहे़रयतू बंधू अर्थात शेतकरी मित्र ही योजना आणून वर्षामध्ये दोन वेळा प्रत्येक शेतकºयाला ४ हजारप्रमाणे एकूण ८ हजार रूपये बी-बियाणे व खते खरेदीसाठी देण्यात आले़ केंद्र सरकारच्या आधी राबविलेली योजना देशभर चर्चेत राहिली़ ज्यामुळे विधानसभा निवडणुकीत टीआरएस ६३ जागांवरून ८८ जागांवर पोहोचली़ २०१४ च्या निवडणुकीत १७ पैकी ११ मतदारसंघात टीआरएस खासदार निवडून आले. मात्र २०१९ च्या लढाईत टीआरएसचे संख्याबळ घटून ९ वर आले़।निजामाबादचे उदाहरणदेशभरात लाटेनंतर आलेली दुसरीसुप्त लाट ही चर्चा अनेक दिवसहोत राहील़ जय-पराजयाची अनंत कारणे सांगितली जातील़ परंतु, शेतकºयांनी भूमिका घेऊन एखाद्या मतदारसंघात तेथील मुख्यमंत्र्यालाच आव्हान देऊन सत्ता उलथवून टाकल्याचे निजामाबादचे उदाहरण इतिहासात नोंदविले जाईल़

>अत्यंत प्रतिष्ठेच्या निजामाबादमधील लढाईत मुख्यमंत्र्यांची कन्या कविता पराभूत झाली़ तिथे १८५ उमेदवार रिंगणात होते़ त्यापैकी १७८ शेतकरी होते़एकीकडे रयतू बंधू योजना साकारणाºया टीआरएसला मोठ्या संख्येने असलेल्या हळदी उत्पादक शेतकºयांना दिलासा देता आला नाही़ अशावेळी शेतकºयांनी राज्यात प्रभाव असलेल्या टीआरएसला केवळ जाब विचारला नाही तर राजकीय भूमिका घेतली़ हजारावर शेतकºयांनी उमेदवारी अर्ज दाखल केले़ त्यातील १७८ शेतकरी शेवटपर्यंत रिंगणात राहिले़ तर अन्य पक्ष मिळून एकूण उमेदवारांची संख्या १८५ होती़
केवळ शेतकरी असलेल्या १७८ उमेदवारांनी ९८ हजार ७३१ मते घेतली़ ज्यामुळे टीआरएसच्या कल्वाकुंतला कविता ७० हजार ८७५ मतांनी पराभूत झाल्या़ तिथे पहिल्यांदाच भाजपाचे अरविंद धर्मापुरी निवडून आले़विशेष म्हणजे २०१४ च्या मोदी लाटेच्या निवडणुकीत कविता १ लाख ६७ हजार १८४ इतके मताधिक्य घेऊन निवडून आल्या होत्या़

टॅग्स :Telangana Lok Sabha Election 2019तेलंगाना लोकसभा निवडणूक निकाल 2019Telanganaतेलंगणा