शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

ताप, खोकला, अंगदुखी असू शकतात लक्षणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:35 IST

प्रश्न - आतापर्यंत किती जणांना काेरोना लसीकरण करण्यात आले आहे ? उत्तर - देशातील पहिली स्वदेशी लस जानेवारी ...

प्रश्न - आतापर्यंत किती जणांना काेरोना लसीकरण करण्यात आले आहे ?

उत्तर - देशातील पहिली स्वदेशी लस जानेवारी महिन्यात जिल्ह्याला मिळाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात पोलीस व मनपा कर्मचारी तसेच सध्या तिसऱ्या टप्प्यात जेष्ठ नागरिकांना लस दिली जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ३३ हजार नागरिकांना लस देण्यात आलेली आहे.

प्रश्न : जिल्ह्याचा कोरोनाचा मृत्युदर किती आहे ?

उत्तर - आतापर्यंत जिल्ह्यातील ३९७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. असे असले तरी जिल्ह्याचा मृत्युदर ०.१३ टक्केच आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र खबरदारी घेणे तितकेचे महत्त्वाचे आहे. तरच जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट हाेऊ शकते.

प्रश्न : कोरोना तपासणी केल्यावर रिर्पोट पाॅझिटिव्ह येणार असा समज आहे?

उत्तर : सर्दी, खोकला, अंग व डोकेदुखी व घसा दुखण्याचा त्रास होणे ही कोरोनाची साैम्य लक्षणे आहेत. ही लक्षणे आढळून आल्यावर बहुतेक जण कोरोनाची तपासणी न करता घरीच उपचार घेतात. तोपर्यंत अनेक जण संपर्कात येतात. तपासणीत बाधित आढळून आल्यावर योग्य उपचार करता येऊ शकतो. व खबरदारी घेता येऊ शकते.

प्रश्न: कोरोनाची लाट थांबविण्यासाठी काय करण्याची गरज आहे ?

उत्तर : कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्याची जबाबदारी शासनाची नाही तर प्रत्येक नागरिकाची आहे. मास्क, सॅनिटायझर तसेच सोशल डिस्टन्स ठेवणे महत्त्वाचे असताना दुर्लक्ष केेले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोचा संसर्ग वाढत आहे. प्रत्येकाने स्वत:ची काळजी स्वत:च घेतली पाहिजे. तरच आपण ही लढाई जिंकू शकतो.