शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

ताप, खोकला, अंगदुखी असू शकतात लक्षणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:35 IST

प्रश्न - आतापर्यंत किती जणांना काेरोना लसीकरण करण्यात आले आहे ? उत्तर - देशातील पहिली स्वदेशी लस जानेवारी ...

प्रश्न - आतापर्यंत किती जणांना काेरोना लसीकरण करण्यात आले आहे ?

उत्तर - देशातील पहिली स्वदेशी लस जानेवारी महिन्यात जिल्ह्याला मिळाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात पोलीस व मनपा कर्मचारी तसेच सध्या तिसऱ्या टप्प्यात जेष्ठ नागरिकांना लस दिली जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ३३ हजार नागरिकांना लस देण्यात आलेली आहे.

प्रश्न : जिल्ह्याचा कोरोनाचा मृत्युदर किती आहे ?

उत्तर - आतापर्यंत जिल्ह्यातील ३९७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. असे असले तरी जिल्ह्याचा मृत्युदर ०.१३ टक्केच आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र खबरदारी घेणे तितकेचे महत्त्वाचे आहे. तरच जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट हाेऊ शकते.

प्रश्न : कोरोना तपासणी केल्यावर रिर्पोट पाॅझिटिव्ह येणार असा समज आहे?

उत्तर : सर्दी, खोकला, अंग व डोकेदुखी व घसा दुखण्याचा त्रास होणे ही कोरोनाची साैम्य लक्षणे आहेत. ही लक्षणे आढळून आल्यावर बहुतेक जण कोरोनाची तपासणी न करता घरीच उपचार घेतात. तोपर्यंत अनेक जण संपर्कात येतात. तपासणीत बाधित आढळून आल्यावर योग्य उपचार करता येऊ शकतो. व खबरदारी घेता येऊ शकते.

प्रश्न: कोरोनाची लाट थांबविण्यासाठी काय करण्याची गरज आहे ?

उत्तर : कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्याची जबाबदारी शासनाची नाही तर प्रत्येक नागरिकाची आहे. मास्क, सॅनिटायझर तसेच सोशल डिस्टन्स ठेवणे महत्त्वाचे असताना दुर्लक्ष केेले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोचा संसर्ग वाढत आहे. प्रत्येकाने स्वत:ची काळजी स्वत:च घेतली पाहिजे. तरच आपण ही लढाई जिंकू शकतो.