शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

एलईडी पथदिवे बसविण्यासाठी सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:34 IST

शासनाच्या धोरणानुसार महापालिकेतर्फे शहरात एलईडी पथदिवे बसविले जाणार आहेत. मुंबई येथील एका कंपनीला या कामाचा ठेका देण्यात आला आहे. ...

शासनाच्या धोरणानुसार महापालिकेतर्फे शहरात एलईडी पथदिवे बसविले जाणार आहेत. मुंबई येथील एका कंपनीला या कामाचा ठेका देण्यात आला आहे. संबंधित कंपनीला पथदिवे बसविण्यासाठी सर्वेक्षण करून स्वतंत्र अहवाल तयार करावा लागणार आहे. त्यात शहरातील रस्ते, त्यांची रुंदी व कोणत्या रस्त्यावर किती पोल आहेत, नव्याने किती पोल उभारावे लागतील, रस्त्याच्या रुंदीप्रमाणे किती वॅटचे दिवे लावावे लागतील, यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्यासाठी ठेकेदाराला दीड महिन्याची मुदत देण्यात आली आहे. पथदिवे बसविण्याच्या कामावर दहा कोटी रुपये खर्च होतील. पथदिवे लावल्यानंतर त्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी पाच वर्षे ठेकेदाराकडे असेल. शहरात १८ हजार एलईडी पथदिवे लावण्यात येतील, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.