शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

टीका करण्यापूर्वी धुळेकरांचे प्रश्न सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:41 IST

धुळे भाजपाचे महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल खासदार किरीट सोमया यांचा हवाला देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. टीका करणे ...

धुळे भाजपाचे महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल खासदार किरीट सोमया यांचा हवाला देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. टीका करणे हा विरोधी पक्षाचा नैतिक अधिकार आहे. मात्र टीका करणाऱ्यामध्ये तेवढे नैतिक बळ आहे का? टीका करण्यापूर्वी आधी शहरात कोणती ऐतिहासिक कामगिरी केली. याचाही विचार करावा असा सवाल शिवसेनेचे महानगराध्यक्ष मनोज मोरे यांनी केला आहे. महापालिकेने एकहाती सत्ता मिळवत आजपर्यंत कोणत्याही पक्षाचे ५० नगरसेवक निवडून आले नव्हते असा विक्रम केला. धुळेकरांना खोटी विकासाची स्वप्न दाखवित महापालिकेवर सत्ता मिळवत. महापालिकेच्या माध्यमातून शासनाची लूट केली जात आहे. शहरातील निकृष्ट कामे व दर्जाहीन रस्ते तसेच रस्त्यावर रस्ते दाखवून खोटे बिलं काढण्याचा उद्योग मनपातील सत्ताधारी करीत आहे. शहरात चालायला रस्ते नाहीत देवपूर परिसरातील नागरिक तर अक्षरशः नरकयातना भोगत आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या स्तोत्रामध्ये मुबलक पाणीसाठा असूनही नागरिकांना दहा ते बारा दिवसाआड पाणी मिळत आहे. १४ कोटी रुपयांचा ठेका देऊन ही डेंग्यू व मलेरिया सारख्या साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. नगरसेवकांमध्ये नाराजी असतांना ही पैशाच्या बळावर महापौर निवडणुकीत भाजपचा महापौर ५० पैकी ५० मते घेऊन निवडून आला आहे. राज्यात कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. परंतु हे भाजपला पहावले जात नसल्याने किरीट सोमयाच्या माध्यमातून आरोपपत्यारोप केले जात असल्याने देखील पत्रकात मनोज मोरे यांनी म्हटले आहे.