शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
3
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
4
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
5
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
6
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
7
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
8
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
9
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
10
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
11
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
12
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
13
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
14
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
15
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
16
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
17
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
18
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
19
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
20
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव

एस. टी.च्या चालक - वाहकांना मास्कचे वावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:44 IST

मास्क न वापरणाऱ्यांकडे दुर्लक्ष कोरोनाचा काळ सुरु झाल्यानंतर संपूर्ण राज्यात परिवहन महामंडळाच्या बसेस बंद करण्यात आल्या. कारण बसमध्ये होणारी ...

मास्क न वापरणाऱ्यांकडे दुर्लक्ष

कोरोनाचा काळ सुरु झाल्यानंतर संपूर्ण राज्यात परिवहन महामंडळाच्या बसेस बंद करण्यात आल्या. कारण बसमध्ये होणारी गर्दी ही कोरोनासाठी पोषक असल्याची वस्तुस्थिती होती. बसेस बंद झाल्याने कोट्यवधींचा फटका परिवहन महामंडळाला सहन करावा लागला आहे. मास्क नाही तर बसमध्ये प्रवेश नाही, असे बसच्या बाहेर लिहिलेले असूनसुध्दा वाहक, चालक हेच याकडे दुर्लक्ष करत असतील तर उपयोग काय?

प्रबोधनाचा उपयोग शुन्य

कोरोनाचा काळ सुरु झाल्यानंतर मास्क वापरण्याच्या सूचनाच नाही तर मास्क वापरण्याचे बंधनकारक करण्यात आले. त्याचा वापर करत असताना सुरुवातीला प्रबोधन करण्यात आले. वेगवेगळ्या संस्थांसह शासनाच्या माध्यमातून जनजागृती देखील करण्यात आली. त्याचा फायदा शेवटी स्वत:ला आणि इतरांना असताना देखील प्रबोधन करुन उपयोग काय, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

महामंडळ दखल घेणार का?

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस आता कुठे वर्षभरानंतर पूर्वपदावर येत आहेत. प्रवासीदेखील घराबाहेर पडू लागले आहेत. प्रवाशांची काळजी घेणे ही सर्वस्वी जबाबदारी ही शेवटी महामंडळाची असल्याचे अधोरेखित होत आहे. त्यात पुन्हा बसमध्ये वाहक आणि चालक हेच मास्क वापरणार नसतील तर काय उपयोग? याची दखल आता राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्रशासनाने घेण्याची आवश्यकता आहे.