शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
3
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
4
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
5
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
6
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
7
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
8
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
9
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
10
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
11
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
12
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
13
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
14
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
15
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
16
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
17
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
18
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
19
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
20
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?

बेवारस मृतांच्या नातेवाइकांना शोधताना रेल्वे पोलिसांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:44 IST

मृतदेहाची ओळख पटलीच नाही - रेल्वे अपघात काही वारंवार होत नसतात. ज्यावेळेस होतात त्यावेळेस परिस्थितीनुसार निर्णय घेतल्याशिवाय पर्याय राहत ...

मृतदेहाची ओळख पटलीच नाही

- रेल्वे अपघात काही वारंवार होत नसतात. ज्यावेळेस होतात त्यावेळेस परिस्थितीनुसार निर्णय घेतल्याशिवाय पर्याय राहत नाही. अशावेळेस मृतदेहाची ओळख कशी पटेल, याचा देखील गांभिर्याने विचार करावा लागतो.

- मृतदेह आढळल्यानंतर त्याच्या तपासणीतून त्याच्या स्वत:च्या ओळखीचे काही धागेदोरे मिळतात का? याचा देखील सुगावा लावण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत असतो. त्यात काही सापडल्यास त्यांच्यापर्यंत संपर्क करून मृतदेह त्यांच्याकडे आवश्यकत ती पूर्तता करून सोपिवला जातो.

अधिकारीचा कोट

अपघाताची घटना केव्हा घडेल हे काेणीही सांगू शकत नाही. रेल्वे अपघाताचीसुद्धा तीच स्थिती आहे. अपघात घडल्यानंतर सर्वात अगोदर कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना आहे, हे तपासून त्या पोलिसांना कळविले जाते. मृतदेहाची अवहेलना न होता त्यांच्यावर अंतिम सोपस्कार पार पाडण्याची जबाबदारी पार पाडावी लागते.

- चंद्रकांत सातपुते

पोलीस उपनिरीक्षक, रेल्वे, धुळे.

२०१९ - अपघात ०२, मृत्यू ०२

२०२० - अपघात ००, मृत्यू ००