शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

थंडीच्या आगमनाने रब्बी हंगामास गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 11:39 AM

वडजाई परिसरातून नुकसानीची मागणी : पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांपुढे मोठे आव्हान

मालपूर/वडजाई : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर परीसरात थंडीचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाच्या हालचालींना सुरुवात केली आहे. तर गुलाबी थंडीचा आनंद लुटण्यासाठी भल्या पहाटे उठून ग्रामस्थ फेरफटका मारतांना दिसून येते आहेत.यावर्षी परतीचा पाऊस पडल्याने साहजिकच थंडीही लांबणीवर पडली. मात्र सध्या थंडी अवतरली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या म्हणण्यानुसार १५ नोव्हेंबरला राज्यभर गारठण्याची नोंद असून ठिकठिकाणचे किमान तापमान १५ अंशाच्या आसपास नोंदवण्यात आले आहे.यामुळे आल्हाददायक वातावरणचा आनंद लुटण्यासाठी येथील नागरिक भल्यापहाटे उठून फेरफटका मारतांना दिसत आहेत. यात उत्तरोत्तर वाढ होतांना असल्यामुळे अवकाळी पावसाचे दु:ख बाजूला सारत येथील शेतकºयांनी रब्बी हंगामाच्या हालचालींना सुरुवात केली आहे. कापसाचे पीके असलेले शेतशिवार खाली करुन गहु, हरभरा आदी पिके घेण्याच्या तयारीस लागले आहेत.यावर्षी येथे विहिरी ओसांडून वाहत असल्यामुळे रब्बीचे क्षेत्रफळ वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. खरिपातील कसर रब्बीत भरून निघेल अशी येथील शेतकºयांना आशा लागुन आहे. यासाठी बांधावर रब्बीचे गहु, हरभराचे बियाणे अनुदानात उपलब्ध करून देण्याची गरज असून कृषी विभागाने यासाठी मदतीचा हात शेतकºयांना पुढे करावा, अशी येथील शेतकºयांची मागणी आहे.

टॅग्स :Dhuleधुळे