जळगाव : कर्जबाजारीमुळे जामनेर तालुक्यातील नाचणखेडा येथील दीपक तानाजी चौधरी (२७) या आत्महत्या केलेल्या तरुणाचे पुढील महिन्यात लग्न होते. मात्र त्यापूर्वीच त्याने जीवनयात्रा संपविल्याने गावामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत असून आई-वडिलांवर तर दु:खाचा ...
जळगाव : शहरातील विविध भागातील रिक्षा थांब्यावर रिक्षा थांबत नसल्याचे चित्र असताना अजिंठा चौफुलीवर तर चारही बाजू रिक्षांनी व्यापल्या गेल्यामुळे येथे बेशिस्तीचा कळस गाठल्याचे दिसून येते. यामध्ये येथे इतर खाजगी वाहनांचीही भर पडून वाहतुकीची कोंडी होण्यास ...
जळगाव : मेहरूण परिसरात असणार्या शिवाजी उद्यानातील विहिरीत सोमवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास २५ ते ३० वयोगटातील एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला. या तरुणाची हत्या झाली की, त्याने आत्महत्या केली, याविषयी संभ्रम आहे. त्याची ओळख पटल्यानंतरच या गोष ...
जळगाव : प.पू. चंद्रशेखरजी महाराज यांचे शिष्य प.पू. आचार्य चंद्रजित विजयजी म.सा., पन्यास प्रवर प.पू. इंद्रजित विजयजी म.सा. आदी ठाणा-५ यांचा जळगाव नगरीत लवकरच मंगल प्रवेश होणार आहे. जळगावात त्यांची प्रवचन माला, गौतम स्वामी पूजन, पद्मावती मातेचे पूजन आद ...
जळगाव : वाढत्या अतिक्रमणांनी महामार्गालगतच्या समांतर रस्त्यालाही सोडलेले नाही. आकाशवाणी चौफुली ते ईच्छादेवी मंदिरापर्यंत एका बाजूने समांतर रस्त्याचा वापर नागरिकांना ये-जा करण्यासाठी होत असताना तापी महामंडळालगतचा समांतर रस्ता अतिक्रमणांनी हडप केला आहे ...
जळगाव-महापौर नितीन ला व उपमहापौर ललित कोल्हे हे सोमवारी रात्री मुंबईला रवाना झाले. महसूल विभागाने मनपाच्या विकास कामांचे परस्पर वळते करून घेतलेले १० कोटी रुपये परत मिळावेत, तसेच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले २५ कोटींचे पॅकेज लवकर मिळावे, यासंदर्भात ...
जळगाव : सन २००६ च्या सिमी खटल्यात जे साक्षीदार व पुरावे आहेत; तेच साक्षीदार व पुरावे (१२६/२००२) पूर्वीच्या सिमी खटल्यात होते. त्यामुळे ते आताही ग्रा धरण्यात यावेत, अशी मागणी सोमवारी सरकार पक्षाच्यावतीने न्यायालयाकडे करण्यात आली. पूर्वीच्या खटल्याशी ...
जळगाव : एप्रिल महिन्यातच उन्हामुळे सर्वांगाची लाहीलाही होत असताना जळगाव शहरासह परिसरात गल्लोगल्ली पाच रुपयात मठ्ठा विक्री तसेच शीतपेयाच्या विक्रीची दुकाने थाटली आहे. स्वतात मस्त च्या लोभापाई आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. रस्त्याच्यावरच्या फ्रूट ...
जळगाव : धावत्या रेल्वेखाली आल्याने अश्वीन उर्फ मनीष राजेंद्र सोनवणे (वय २५, रा.वाल्मीकनगर, जळगाव) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ९.१० वाजेपूर्वी भादली ते जळगाव दरम्यान अप रेल्वेमार्गावर घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत् ...