जळगाव : जिल्ासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या तापी नदीवरील शेळगाव बॅरेज व अमळनेर तालुक्यातील निम्न तापी प्रकल्पाचे काम निधी अभावी बंद पडले आहे. यावर्षीही निधीचे तोकडी तरतूद झाल्याने ही परिस्थिती ओढवली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. ...
जळगाव- आपले भूसंपादनाचे पैसे मागील ३० वर्षे मिळत नसल्याने त्रस्त असलेल्या सामरोद ता.जामनेर येथील शेतकरी प्रल्हाद ओंकार वंजारी यांनी गुरुवारी सायंकाळी जि.प.त अतिरिक्त सीईओंच्या दालनात येऊन संताप केला. ते म्हणाले, आपण न्यायालयीन लढाई लढत आहोत... न्याया ...
जळगाव : दीक्षितवाडीतील ओपनस्पेस कराराने दिलेल्या उद्यमी संस्थेने करारातील अटी-शर्तीर्ंचे उल्लंघन केल्याचा ठपका नगररचना विभागाने ठेवला असून तसे पत्र विभागीय आयुक्तांना पाठवून ही जागा या संस्थेला देण्याबाबतचे आदेश रद्द करण्याची विनंती केली आहे. ...
जळगाव: नातेवाईकांना रेल्वे स्टेशनवर सोडण्यासाठी जात असताना भरधाव वेगाने जाणारी दुचाकी झाडावर आदळल्याने त्यात किशोर मोहनलाल ललवाणी (वय २६,रा.सिंधी कॉलनी) हा दुचाकीस्वार तरुण जागीच ठार तर त्याचा सहकारी मित्र सागर रमेशलाल तलरेजा (वय ३०,रा.सिंधी कॉलनी) ह ...
जळगाव : जिल्हाभरात प्रत्येक दिवशी तापमानाचा उच्चांक होत आहे. दुष्काळीस्थिती, जंगलात पाण्याचा अभाव आणि वाढते तापमान यामुळे वन्यजिवांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी यावल वनविभागातर्फे १५ पाणवठे तयार केले आहेत. तर जलयुक्त शिवार योजनेंतर्गत १०८ सिमेंट बां ...
जळगाव : जे.टी.महाजन सूतगिरणी (यावल) खरेदी प्रकरणात दाखल गुन्ात पुरावे गोळा करण्याचे काम सुरूअसून सबळ पुरावा हातात आल्यावर संशयितांना चौकशीसाठी बोलावण्यात येईल किंवा आवश्यक वाटले तर अटकही करण्यात येईल, अशी माहिती तपासाधिकारी तथा पोलीस निरीक्षक श्याम ...
नशिराबाद : सामुदायिक जेवणाचा कार्यक्रम आटोपून सायकलीने घरी परतणार्या जगदीश बाळू पाटील (वय २५ रा.नशिराबाद) या तरुणाचा मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता उष्माघाताने मृत्यू झाला. मुख्य रस्त्यावर ग्रामोद्योग मंडळाजवळ उन्हाच्या तीव्र झळा बसल्याने जगदीशला चक ...
जळगाव: मेहरूणमधील रमाबाई आंबेडकर मराठी शाळेसमोरील व्हॉल्व्हला लागलेली गळती मनपाकडे तक्रार करूनही गेल्या तीन महिन्यांपासून दुरुस्त करण्यात आलेली नाही. त्यामुळे हजारो लीटर पाणी वाया जात आहे. ...
जळगाव : मनपाच्या सतरा मजली इमारतीसह इतर कार्यालये व शाळा अशा एकूण ८२ इमारतींमध्ये अग्निशमन सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नसल्याने त्यांचे शासन नियमानुसार फायर ऑडीट होऊ शकलेले नाही. मनपाच्या सतरा मजली इमारतीत अग्निशमन यंत्रणा असली तरीही सभागृह व सर्व वि ...