जळगाव : रविवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा दुसर्या दिवशीही मुक्काम कायम असल्याने शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून दुसर्या दिवशीही सूर्यदर्शन झाले नाही. सलग ३६ तासांपेक्षा जास्त वेळ पावसाची रिपरिप सुरू असल्याने आता सर्वांना पाऊस थांबण्याची प् ...
पतीने भर झोपेतच डोक्यात काठीने वार करुन पत्नीचा खून तर १५ वर्षीय मुलीला मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना तालुक्यातील आर्वी येथे १० जुलै रोजी पहाटे घडली़ ...
जळगाव: अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करुन नव्या कार व अन्य वाहने चोरणारी टोळी उत्तर महाराष्ट्रात सक्रीय झाली आहे. चोरलेल्या वाहनांचे पार्ट वेगळे करून मोठमोठ्या गॅरेजमध्ये त्याची विक्री केली जात असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. गुरुवारी रात्री ...
जळगाव : किरकोळ कारणावरून तीन ते चार तरुणांमध्ये हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमाराम कोर्ट चौकात घडली. या हाणामारीमुळे चौकात बघ्यांची गर्दी जमली होती. हाणामारी करणार्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ...
शहरानजिकच्या शेवाळी फाट्यानजीक शुक्रवारी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास एस.टी. बस व कंटेनर यांची समोरासमोर धडक होऊन चार जण ठार झाले तर ४८ प्रवासी जखमी झाले. ...
जळगाव: बळीरामपेठेतील हॉकर्सची ५ रोजी सुनावणी घेऊन त्यांना ओटे ताब्यात देण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ४ रोजी झालेल्या सुनावणीप्रसंगी दिले होते. मात्र त्या सुनावणीकडे पाठ फिरविणार्या २००च्या आसपास हॉकर्सनी शुक्रवारी दुपारी १२ वाजे ...
जळगाव : स्वयंपाक करीत असताना गॅसचा भडका होऊन धरणगाव तालुक्यातील खुर्द येथील दुर्गा ईश्वर नाईक (२०) ही विवाहिता भाजली गेल्याची घटना शुक्रवारी घडली. या महिलेच्या पोटात पाच महिन्याचा गर्भ असल्याचे सांगण्यात आले असून ती ४२ टक्के भाजली आहे. ...
जळगाव : गोलाणी मार्केटमध्ये दगडफेक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ातील १२ संशयित आरोपींची शुक्रवारी न्यायालयाने जिल्हा कारागृहात रवानगी केली. ...
नशिराबाद- गेल्या दीड महिन्यापासून बीएसएनएलच्या सतत विस्कळीत होणार्या नेटवर्कअभावी मोबाईल ग्राहक वैतागले आहे तर दूरध्वनी सेवा रोजच काही तास ठप्प होत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत असून बीएसएनएलच्या ढिम्मपणाबाबत ग्राहक नाराजी व्यक्त करीत आहे. ग्राहकां ...
शिक्षकांना जबाबदारीचे भान असावे लागणार आहे. कुलगुरूंना अधिसभा, व्यवस्थापन मंडळ आदी प्राधिकरणांवर नियुक्त्या करण्याचे अधिकार असतील. कुलगुरू नि:पक्षपाती असणे आवश्यक राहणार आहे. कुलगुरू मनमानी पद्धतीने वागतात. त्यामुळे कुलगुरूंची नियुक्ती करतानाच योग्य ...