शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

गळ्यातील चेन? मोडायची वेळ आली; कसले ब्रेक द चेन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:35 IST

गेल्या वर्षापासून कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. गेल्यावर्षी मार्च ते मे असे तीन महिने लॅाकडाऊन असल्याने सर्वच दुकाने बंद ...

गेल्या वर्षापासून कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. गेल्यावर्षी मार्च ते मे असे तीन महिने लॅाकडाऊन असल्याने सर्वच दुकाने बंद होती. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यातून व्यापारीवर्ग सावरू लागला असतानाच आता कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ही लाट अनियंत्रित झालेली आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी मिनी लॅाकडाऊनची घोषणा करण्यात आली. मात्र या निर्णयामुळे व्यापारी वर्गाला पुन्हा एकदा फटका बसू लागला आहे. वारंवार दुकाने बंद असल्याने, काहींना तर सोन्या-चांदीचे दागिने मोडावे लागत आहेत. त्यामुळे या निर्णयाचा शासनाने फेरविचार करण्याची गरज आहे.

ठराविक दिवसच सुरू राहिला व्यवसाय कर्ज कसे फेडायचे?

गेल्या वर्षभरापासून अनेकदा लॅाकडाऊन, संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे प्रत्येकवेळी दुकाने बंद ठेवण्यात आली. ठराविक दिवसच व्यवसाय सुरू राहिला. त्यामुळे आता कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासानने याचा फेरविचार करण्याची गरज आहे.

नोकरी नसल्याने आम्ही छोटे कटलरीचे दुकान सुरू केले. यातून चांगले उत्पन्न मिळत होते. मुलांचे शिक्षणही सुरू होते. मात्र आता लॅाकडाऊनमुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे. दुकान सुरू राहण्याऐवजी ते बंदच जास्त असते. यामुळे चिंता वाढली आहे.

- शोभना पाटील, गृहिणी

नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करा, असेच लोकप्रतिनिधी सांगतात. मात्र संसर्ग वाढताच पहिल्यांदा दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतात. त्यामुळे जे उत्पन्न सुरू असते, त्यावरही परिणाम होतो. दुकाने सुरू राहिली म्हणजेच कोरोना वाढतो, ही मानसिकता बदलण्याची गरज आहे.

दीपाली भावे, गृहिणी

नोकरदारांना महिन्याच्या शेवटी पगार मिळत असतो. मात्र दुकानदारांना आपले दुकान सुरू ठेवल्याशिवाय पैसा मिळू शकत नाही. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी दुकाने बंद हा पर्याय चुकीचा आहे.

- अंजली वैद्य, गृहिणी

वारंवार दुकाने बंद असल्याने आम्हाला आता सोन्याचे दागिने मोडण्याची वेळ आली आहे. कारण परिवाराचा खर्च चालविण्यासाठी पैशांची नितांत गरज भासते.

जयश्री सोनार, गृहिणी