शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात २५ हजार मेट्रिक टन रासायनिक खत उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 4:26 PM

सरकारने २ लाख २७ हजार मेट्रिक टन खताला मंजुरी दिली आहे. त्यातील २५ हजार मेट्रिक टन रासायनिक खत उपलब्ध झाले आहे. 

औरंगाबाद : प्रशासकीय पातळीवर खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. यंदा जिल्ह्यातून ३ लाख मेट्रिक टन रासायनिक खताची मागणी आली आहे. सरकारने २ लाख २७ हजार मेट्रिक टन खताला मंजुरी दिली आहे. त्यातील २५ हजार मेट्रिक टन रासायनिक खत उपलब्ध झाले आहे. 

 पुढील महिन्यात पावसाळ्याला सुरुवात होत आहे. त्यादृष्टीने रासायनिक खत पुरवठ्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यात रासायनिक खताचा सरासरी वापर १८७६८२ मे. टन एवढा आहे. रब्बी हंगामातील ३७०३३ मे. टन खताचा साठा शिल्लक आहे. जिल्हा कृषी विभागाने यावर्षी रासायनिक खताची किती आवश्यकता आहे, याची तालुकानिहाय आकडेवारी मागविली होती. त्यानुसार ३०४७४० मे. टन खताची मागणी  नोंदविली होती.

सरकारने जिल्ह्यातील रासायनिक खताचा सरासरी वापर लक्षात घेऊन खरीप हंगामासाठी २२७३०० मे. टन रासायनिक खत पुरवठा करण्यास मंजुरी दिली आहे. त्यातील २५२६० मे. टन खताचा पुरवठाही झाला आहे. जिल्ह्यात सध्या ६२२९३ मे. टन रासायनिक खत उपलब्ध आहे. शासनाने मंजूर केलेल्यामध्ये युरिया ९९१९० मे. टन, डीएपी १७७९०, एसएसपी/टीएसपी २६७७९, एमओपी १२३०१, एकूण संयुक्त खते ७१२४० मे. टन एवढी आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मागील ४ वर्षांपासून खताचा तुटवडा जाणवला नाही. यंदाही खरीप हंगामात रासायनिक खत मुबलक प्रमाणात उपलब्ध राहील, असे नियोजन करण्यात आले आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र