शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

शिक्षकांना अवघड क्षेत्रात सेवा करणे अनिवार्य

By admin | Updated: April 5, 2017 17:51 IST

पेसा क्षेत्रातील जागा स्थानिक अनुसूचित जमातीतूनच भरल्या जाणार असल्यामुळे शिक्षकांना पेसा ऐवजी अवघड क्षेत्रात सेवा करणे अनिवार्य राहणार आहे.

 शिक्षकांच्या बदली प्रक्रिया : अवघड क्षेत्राचे फेर सव्रेक्षण

धुळे,दि.5- पूर्वी शिक्षकांना पेसा (आदिवासी क्षेत्र) क्षेत्रात सेवा करणे अनिवार्य होते. आता पेसा क्षेत्रातील जागा स्थानिक अनुसूचित जमातीतूनच भरल्या जाणार असल्यामुळे शिक्षकांना पेसा ऐवजी अवघड क्षेत्रात सेवा करणे अनिवार्य राहणार आहे. यासाठी जिल्हा परिषद प्रशासन व शिक्षण विभागाने अवघड क्षेत्राचे फेर सव्रेक्षण सुरू केले आहे.
अवघड क्षेत्राचे फेरसव्रेक्षण
शिक्षकांच्या बदल्यांसाठी जिल्हा परिषद प्रशासनाने अवघड क्षेत्र निश्चित केली आहेत, या अवघड क्षेत्राचे फेर सव्रेक्षण करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी दिल्या आहेत.
प्रशासनाची बैठक 
जिल्ह्यातील अवघड क्षेत्रासंदर्भात चर्चा करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाची नुकतीच बैठक झाली. यावेळी धुळे, शिरपूर, साक्री, शिंदखेडा तालुक्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, सर्व गटविकास अधिकारी, उपअभियंता आणि शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
15 मे र्पयत बदल्या
शिक्षण विभागाकडून अवघड क्षेत्र जाहीर केल्यानंतर सर्वसाधारणपणे 15 मे र्पयत बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने आवश्यक ती तयारीही जोरदार सुरू असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यातील अवघड क्षेत्राचे होणार फेरसव्रेक्षण
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी यांनी जिल्ह्यातील अवघड क्षेत्रांचे फेर सव्रेक्षण करण्यात येणार आहे. गटशिक्षणाधिकारी व  अभियंता यांच्या माध्यमातून फेर सव्रेक्षण करूनच अंतिम गावे निश्चित केली जाणार आहेत. या गावांची यादी शिक्षण विभागाकडून जाहीर केल्यानंतरच जिल्हा अंतर्गत बदल्यांसाठी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने फेरसव्रेक्षणाचे काम जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे.
सर्वसाधारणपणे शिरपूर आणि साक्री तालुक्यामधील जास्त गावे अवघड क्षेत्रात येण्याची शक्यता आहे. धुळे आणि शिंदखेडा तालुक्यामध्ये त्या तुलनेने दुर्गम गावे कमी प्रमाणात आहेत. तसेच साक्री आणि शिरपूर तालुक्यातील बहुतांश गावे ही पेसा क्षेत्रात येतात. त्यामुळे पेसा क्षेत्रातील गावे वगळूनच अवघड क्षेत्रातील गावे शिक्षण विभागाला निश्चित करावी लागणार आहेत.
अवघड क्षेत्र म्हणजे काय?
सर्वसाधारणपणे जे क्षेत्र तालुका मुख्यालयापासून दूर आहे. त्याला अवघड क्षेत्र असे संबोधण्यात आले आहे. आजही दळणवळणाच्या दृष्टीने त्या गावात व शाळेत पोहचण्यास सुविधा नाहीत, अशी गावेही अवघड क्षेत्रामध्ये घेण्यात येणार आहेत. सर्वसाधारणपणे ज्या गावामध्ये शिक्षक जाण्यास सहजासहजी तयार होत नाहीत ती गावे अवघड क्षेत्र म्हणून निश्चित केली जाणार आहेत.