शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
2
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
3
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
4
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
5
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
6
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
7
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
8
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
9
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
10
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
11
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
12
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
13
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
14
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
15
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
16
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
17
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
18
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
19
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
20
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."

धुळे जिल्ह्यात भाजीपाल्यापेक्षा फळपिकांची लागवड कमीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2020 11:23 AM

केळीच्या पट्टयातही कापूस लागवडीला प्राधान्य

आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरण्या जवळपास पूर्ण होत आलेल्या आहेत. आतापर्यंत समाधानकारक पाऊस असला तरी कडधान्य, तृणधान्य, गळीतधान्य याच्या मानाने फळपीक व भाजीपाला लागवड तुलनेने खूपच कमी आहे. यावर्षी आतापर्यंत फळपिके १ हजार ३५८.३ तर भाजीपाला ५ हजार ४८० हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे केळी, मिरची या पट्यातही आता शेतकरी कापूस लागवडीकडेच जास्त प्रमाणात वळलेले आहे.गेल्यावर्षाचा अपवाद वगळता तीन-चार वर्षांपासून धुळे जिल्ह्यात दुुष्काळसदृश्य परिस्थिती होती. पाण्याची कमतरता असल्याने, अनेक शेतकऱ्यांनी कोरडवाहू पिके लागवडीलाच प्राधान्य दिलेले आहे.जिल्ह्यात जवळपास ४ लाख १६ हजार ९७८ हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी करण्यात येते. यावर्षी तृणधान्याची १ लाख ३३ हजार ७८२ हेक्टरवर, कडधान्याची २४ हजार ७३० तर गळीत धान्याचे २९ हजार ९९१ हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट आहे.दरम्यान जिल्ह्यात मोजक्या भागातच पाण्याची मुबलकता आहे. त्यामुळे पाणी उपलब्ध असलेल्या भागातच भाजीपाला व फळपिकांची शेती करण्यात येते.यावर्षी खरीप हंगामात फळ पिकाची अवघ्या १ हजार ३५८.३ हेक्टर क्षेत्रावर लागवड आतापर्यंत करण्यात आलेली आहे. यात आंबा २१५.५ हेक्टर, केळी ३२४, सीताफळ १२७, कागदी लिंबू ६२.७, मोसंबी ७.५ पपई ४४२ व इतर फळपिके १८१ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आलेली आहे.फळपिकांच्या मानाने भाजीपाल्याची लागवड जास्त आहे. विशेषत: धुळे तालुका व साक्री तालुक्यात भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येत असते.जिल्ह्यात सर्वाधिक लागवड मिरचीची करण्यात आली आहे. ९९३ हेक्टर क्षेत्रावर मिरचीची लागवड झालेली आहे. त्या खालोखाल कांद्याची लागवड ७८७ हेक्टर, टोमॅटो ३२१, वांगी २०६, कोबी २२१, वाटाणा ४३, व इतर भाजीपाला २ हजार ४८३ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आलेला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे