शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

वन्यजीवांचे संरक्षण, संवर्धन हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 4:28 AM

परांडा : वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे. त्यांनी ते कर्तव्य पार पाडले, तरच पर्यावरणाचा ...

परांडा : वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे. त्यांनी ते कर्तव्य पार पाडले, तरच पर्यावरणाचा समतोल टिकून राहील, असे प्रतिपादन उस्मानाबादच्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील प्रा.डॉ.स्वाती जाधव यांनी केले.

येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन आणि जागतिक वन्यजीव दिन हा एक दिवशीय विभागीय कार्यक्रम विज्ञान फोरम आणि प्राणिशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ.दीपा सावळे तर व्यासपीठावर भूमच्या शंकरराव पाटील महाविद्यालयाचे डॉ.नितीन पडवळ, प्रा.विद्याधर नलवडे, प्रा.डॉ.अतुल हुंबे, डॉ.शहाजी चंदनशिवे, प्रा.अमर गोरे-पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचलन डॉ.शहाजी चंदनशिव यांनी केले. प्रा.विद्याधर नलवडे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. डॉ.नितीन पडवळ यांनी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासताना श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक ओळखून आपली ध्येय गाठण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन केले. यावेळी प्रा.दीपक तोडकरी, प्रा.जगन्नाथ माळी, प्रा.डॉ.कृष्णा परभणे, प्रा.डॉ.सचिन चव्हाण आदी उपस्थित होते. आभार डॉ.सची चव्हाण यांनी मानले.