शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

अंधारात बुडाली तीन गावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 17:54 IST

तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा वीज उपकेंद्रांतर्गत येणारी सांगवी (काटी), गोंधळवाडी, पिंपळा (खुर्द) ही तीन गावे  वीज पुरवठा  करणारा  ट्रान्सफॉर्मर जळाल्याने मागील आठ दिवसांपासून अंधारात बुडाली आहेत.

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा वीज उपकेंद्रांतर्गत येणारी सांगवी (काटी), गोंधळवाडी, पिंपळा (खुर्द) ही तीन गावे  वीज पुरवठा  करणारा  ट्रान्सफॉर्मर जळाल्याने मागील आठ दिवसांपासून अंधारात बुडाली आहेत.

विजेअभावी मोबाईल चार्जिंग होत नसल्याने विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाला तर ब्रेक लागलाच आहे, पण दळण- कांडपाच्या प्रश्नासह गावकऱ्यांची इतरही अनेक दैनंदिन कामे खोळंबली आहेत. गावातील पिठाची गिरणी बंद पडल्याने दळणासाठी परगावला जाण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.

ट्रान्सफाॅर्मरमध्ये टाकण्यासाठी महावितरण कंपनीकडे ऑईल नाही. त्यामुळे ट्रान्सफॉर्मर वारंवार जळत असल्याचे सांगितले जात आहे.

तीन महिन्यापूर्वी सांगवी (काटी) गावाचा ट्रान्सफाॅर्मर जळाला होता. त्यावेळी हे गाव २० दिवस अंधारात होते. तीनवेळा ट्रान्सफार्मर बदलले, तरी ते जळालेलेच निघाले. सांगवी गावासाठी कमी क्षमतेचा ट्राम्सफार्मर दिला जात असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. सांगवी गावासाठी वाढीव क्षमतेचा ट्रान्सफार्मर मंजूर करून वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी सरपंच ललिता मगर, उपसरपंच मिलींद मगर यांनी केली आहे.

 

टॅग्स :tuljapur-acतुळजापूरelectricityवीजMarathwadaमराठवाडा