शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

येणेगुरात भरला ‘रयत बाजार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 5:01 AM

येणेगूर : तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने वतीने येणेगूर येथे ‘पिकेल ते विकेल’ उपक्रमांतर्गत संत सावतामाळी रयत बाजार भरविण्यात आला. ...

येणेगूर : तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने वतीने येणेगूर येथे ‘पिकेल ते विकेल’ उपक्रमांतर्गत संत सावतामाळी रयत बाजार भरविण्यात आला. शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला व फळे दलालांना न विकता सरळ ग्राहकांना विक्री करण्याच्या या उपक्रमाचे उद्घाटन तालुका कृषी अधिकारी सुनील जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बजाज अलायन्स विमा कंपनीचे उमरगा, लोहारा तालुक्याचे व्यवस्थापक कविश उमाक यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमामुळे दलाल लोकांना मिळणारा नफा कमी होवून शेतकरी व ग्राहक दोघांचाही फायदा होणार आहे. यावेळी विमा कंपनीच्या वतीने भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास मंडळ अधिकारी खंडागळे, निळकंठ लामजने, ज्ञानेश्वर लामजने, महेश हिप्परगे आदीसह अनेक शेतकरी उपस्थित होते.