शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

२२ गावांचा वीज पुरवठा नऊ तास ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 4:35 AM

उमरगा येथील १३२ उपमुख्य केंद्रातून येणेगूर, बलसूर व सास्तूर येथील तीन ३३ केव्हीए उपकेंद्रास वीज पुरवठा केला जातो. गुरुवारी ...

उमरगा येथील १३२ उपमुख्य केंद्रातून येणेगूर, बलसूर व सास्तूर येथील तीन ३३ केव्हीए उपकेंद्रास वीज पुरवठा केला जातो. गुरुवारी रात्री वादळी वाऱ्याने उमरगा शहरातून गेलेले ३३ केव्हीए वाहिनीत बिघाड झाल्याने गुरुवारी रात्री नऊ वाजता वीज पुरवठा खंडित झाला होता. बलसूर व येणेगूर येथील उपकेंद्रातील २२ गावांतील नागरिकांना अख्खी रात्र अंधारात काढावी लागली. विशेष म्हणजे उमरगा येथून जोडण्यात आलेल्या ३३ केव्हीए वाहिनीवर तीन उपकेंद्रांना जोडण्यात आल्याने अतिभारामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. त्याकरिता येणेगूर, बलसूर, सास्तूर उपकेंद्रासाठी वेगवेगळी वाहिनी जोडून देण्याची मागणी होत आहे.

उपकेंद्राचे शाखा अभियंता एम. ए. ठाकूर, श्रीकांत कुंभार, रवी कोठारे, विष्णू जगदाळे, महादेव बनसोडे, दीपक शेंबडे, मोहन गुरव, राहुल पुरंत, राजू निंगणमोडे, गोविंद रणखांब, राम गरड, लदाफ, आदींनी रात्रभर फिरून शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता वीज पुरवठा सुरळीत केला.