शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

उस्मानाबादेत दर घसरल्याने मनसेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दूध ओतून फेकले कांदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 20:17 IST

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दूध ओतून व कांदे फेकून आंदोलन करण्यात आले़ 

उस्मानाबाद : उसाला ‘एफआरपी’नुसार, कांद्याला हमीभाव तर दुधाला रास्त दर देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दूध ओतून व कांदे फेकून आंदोलन करण्यात आले़ 

राज्य सरकारने ‘एफआरपी’ जाहीर केली असली तरी सध्या ऊसउत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीनुसार दर मिळत नाही. त्यामुळे उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. कांद्याच्या बाबतीतही काही वेगळी स्थिती नाही. एक ते दोन रूपये किलो या दराने कांदा विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दर घसरल्याने दूध उत्पादक पशुपालक शेतकरीही अडचणीत आले आहेत. एकीकडे पशुखाद्याचे दर गगनाला भिडत आहेत अन् दुसरीकडे दूधाचे दर कमी होत आहेत. असे असतानाही शासन या प्रश्नाकडे लक्ष देण्यास राजी नसल्याचा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दूध ओतून व कांदे फेकून आंदोलन केले.

या आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वैशाली गायकवाड, वाहतूक सेना जिल्हा संघटक दत्ता बोंदर, वाशी तालुकाध्यक्ष योगेश उंदरे, परंडा तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, कळंब तालुकाध्यक्ष  दत्ता घोंगरे, संतोष बारकुल,  अमोल कदम, पवन वरपे, सलीम औटी, नागेश मोरे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

या आहेत प्रमुख मागण्या...दूधाला रास्त भाव देण्यात यावा, कांद्याला हमीभाव मिळावा, एफआरपीनुसार शेतकऱ्यांना उसाचे बिल देण्यात यावे, ज्या कारखान्यांनी उसाची बिले दिली नाहीत, त्यांच्याविरूद्ध फौजदारी गुन्हा नोंदवावा, पाण्याअभावी वाळलेल्या उसाचे पंचनामे करून एकरी दीड लाख रूपये अनुदान द्यावे आदी मागण्यांसाठी मनसेने आंदोलन केले.

टॅग्स :MNSमनसेagitationआंदोलनmilkदूधonionकांदा