शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

फसवेगिरी: भाजप पदाधिकाऱ्यांनी कर्ज नसणाऱ्या शेतकऱ्यांना आंदोलनात केलं उभं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 13:35 IST

भाजपचे आंदोलन म्हणजे नौटंकी असल्याचा आरोप विरोधक करत आहे.

उस्मानाबाद : राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांची घोर फसवणूक सुरु आहे. महिलांवरील अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचा आरोप करीत भाजपाच्या वतीने मंगळवारी निषेध आंदोलन करण्यात आले. मात्र यावेळी चक्क कुठलेही कर्ज नसलेले शेतकऱ्यांना आंदोलनच्या ठिकाणी आणून त्यांच्या हाती 'कोरा सातबारा' देण्यात आला. तर यातून भाजपची नौटंकी उघड झाली असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.

भाजपकडून राज्यभरात ठाकरे सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. त्याप्रमाणे उस्मानाबाद जिल्ह्यातसुद्धा भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून जिल्हा कचेरीसमोर आंदोलन करण्यात आले. याचवेळी काही शेतकरी आपल्या कामानिमित्त सरकारी कार्यालयात आले होते. यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी संबधीत शेतकऱ्यांना आंदोलनाच्या ठिकाणी आणून त्यांच्या हाती प्रातिनिधिक स्वरुपात "कोरा सातबारा" देण्यात आले होते.

विशेष म्हणजे, संबधीत शेतकऱ्यांकडे शेतीविषयक कुठलेही कर्ज नाही. 'त्या' शेतकऱ्यांना माध्यमांच्या प्रतिनिधीनी 'आपल्याकडे किती कर्ज आहे'? असा प्रश्न केला असता, “माझ्याकडे कसलेही कर्ज नाही, मी माझ्या कामानिमित्त आलो आहे. मला येथे बोलावून हाती कागद ठेवला”,असे सांगितले.त्यामुळे भाजपचे आंदोलन म्हणजे नौटंकी असल्याचा आरोप विरोधक करत आहे.