शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

लग्नानंतर पहिली पंचमी ठरली अखेरची, माहेरी आलेल्या विवाहितेचा सर्पदंशाने मृत्यू

By चेतनकुमार धनुरे | Updated: August 21, 2023 15:54 IST

घरासमोरील अंगणात सर्वजण झोपलेले असताना विवाहितेस चावला साप

धाराशिव : लग्नानंतर पहिल्याच पंचमीला माहेरी आलेल्या एका विवाहितेचा साप चावून मृत्यू झाल्याची घटना धाराशिव तालुक्यातील वरवंटी येथे घडली आहे. रविवारी सायंकाळी या विवाहितेवर लातूर येथील तिच्या सासरी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

धाराशिव तालुक्यातील वरवंटी येथील सानिका हिचा काही महिन्यांपूर्वीच लातूर शहरात राहणाऱ्या उमेश पवार या तरुणाशी विवाह झाला होता. लग्नानंतरची पहिलीच पंचमी असल्याने तीन दिवसांपूर्वीच तिला लातूर येथून तिच्या वडिलांनी माहेरी वरवंटीला बोलावून आणले. दरम्यान, घरातील सर्वजण हे शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे घरासमोरील अंगणात झोपले होते. रविवारी पहाटे दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास सानिका हिला पायास काहीतरी चावल्याची जाणीव झाली.

तिने ही बाब वडील व भावाला सांगितल्यानंतर लागलीच तिला धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. सकाळी साडेसहा वाजेपर्यंत ती सर्वांना बोलत होती. मात्र, यानंतर प्रकृती अधिक ढासळत जावून तिने रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. शवविच्छेदन झाल्यानंतर मयत सानिका हिच्यावर रविवारी सायंकाळी लातुरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :snakeसापOsmanabadउस्मानाबादDeathमृत्यू