शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

मुली टोमणे मारतात म्हणून आत्महत्येचा प्रयत्न, फेसबुकवर लिहिली होती त्याने पोस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 16:30 IST

रविश अग्रवाल नावाच्या तरूणाने मंगळवारी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली. यात त्याने लिहिले की, त्याच्या शेजारी राहणाऱ्या मुली त्याला आईवरून शिव्या देतात.

न्यू आग्र्यामध्ये एका तरूणाने आधी फेसबुकवर सुसाइड पोस्ट लिहिली आणि त्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केला. जेव्हा तरूणाच्या ओळखीतील काही लोकांना हे समजलं तर त्यांनी लगेच याची माहिती पोलिसांना दिली. ज्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. तेव्हा त्यांना तरूण गंभीर अवस्थेत आढळून आला. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सांगितले जात आहे की, तरूण काही मुलींकडून होत असलेल्या कमेंटमुळे टेंशनमध्ये होता.'मुली आईवरून देत होत्या शिव्या'

रविश अग्रवाल नावाच्या तरूणाने मंगळवारी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली. यात त्याने लिहिले की, त्याच्या शेजारी राहणाऱ्या मुली त्याला आईवरून शिव्या देतात. इतकंच नाही तर त्याच्या विरोधात काही खोट्या केसेसही दाखल केल्या गेल्या. त्याने लिहिले की, आता सीतापूरमध्ये एक खोटी केस दाखल केली आहे. तो तर सीतापूरला कधी गेलाही नाही. त्याने लिहिले की, तो मानसिक रूपाने फार त्रासला आहे. त्यामुळे आत्महत्या करत आहे. त्याच्या मृत्यूला दोन शेजारच्या तरूणी आणि त्यांच्या दोन मैत्रिणी जबाबदार आहेत.पोलीस काय म्हणाले?

पोलिसांनी सांगितले की, रवीश अग्रवा नावाचा तरूण २५ वर्षांचा आहे. त्याने फेसबुकवरू नोट पोस्ट केली होती. त्याने लिहिले होते की, तो आत्महत्या करत आहे. अशी सूचना पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी तो गंभीर स्थितीत आढळून आला. त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तरूणाने पोलिसांना सांगितले की, काही शेजारी लोक त्याला त्रास देतात आणि त्याच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करतात. याला कंटाळून त्याने हे पाउल उचलले आहे. त्याने काही लोकांची नावेही घेतली. त्यात दोन मुली आणि त्यांच्या मैत्रिणींचाही समावेश आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी