शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

‘तुझी वधू आहे दुसऱ्याच कुणाची प्रेयसी’, लग्नाचे विधी सुरू असतानाच वराला मोबाईवल आला मेसेज, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 16:48 IST

Marriage News: सध्या सुरू असलेल्या लगीनसराईच्या दिवसांत काही वधू वरांच्या विवाहाआधीच्या प्रेमसंबंधामधून ऐन लग्नात काही धक्कादायक प्रकार घडत आहेत. त्यांची चर्चाही चवीने केली जात आहे. अशाच एका अपूर्ण राहिलेल्या लग्नाची चर्चा सुरू आहे.

रांची - सध्या सुरू असलेल्या लगीनसराईच्या दिवसांत काही वधू वरांच्या विवाहाआधीच्या प्रेमसंबंधामधून ऐन लग्नात काही धक्कादायक प्रकार घडत आहेत. त्यांची चर्चाही चवीने केली जात आहे. अशाच एका अपूर्ण राहिलेल्या लग्नाची चर्चा सुरू आहे. लग्नसोहळ्यामध्ये विधी सुरू असतानाच मोबाईलवर आलेल्या एका मेसेजनंतर नवरा मंडप सोडून पळाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

हा प्रकार गिरिडीह जिल्ह्यातील बेगाबाद क्षेत्रात एका हॉटेलमध्ये लग्नसोहळा सुरू असताना घडला. लग्नात सिंधूर दान न करताच लग्नमंडपातून वर निघून गेला. त्यानंतर वधूचे नातेवाईकही वधूला घेऊन निघून गेले. लग्नातील सर्व विधी जवळपास पूर्ण झाले होते. केवळ सिंधूरदान बाकी होते. तेवढ्यात हा प्रकार घडला. या प्रकाराची आता परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

त्याचे झाले असेकी सिंधूरदानाची तयारी सुरू असतानाच वराच्या मोबाईलवर एक मेसेज आला. त्यात लिहिले होते की, त्याची होणारी पत्नी अन्य कुणाची तरी प्रेयसी होती. तसेच त्याच दिवशी तिच्या प्रियकराची हत्या झाली आहे. हा मेसेज मिळताच वर तिथून फरार झाला. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांकडे पोहोचले आहे. वधूच्या नातेवाईकांनी वरपक्षावर हुंड्याचा आरोप केला आहे. त्यानंतर आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

काही दिवसांपूर्वीच रेल्वे ट्रॅकवर या तरुणीच्या म्हणजेच वधूच्या प्रियकराचा मृतदेह सापडला होता. त्या मेसेजसह वधू आणि तिच्या प्रियकरामधील संबंधाचे काही अजून मेसेज वराला मिळाले. त्यानंतर त्याने लग्नमंडपातून काढता पाय घेतला. वर पळाल्याचे समजताच लग्नमंडपात गोंधळ उडाला. तसेच पोलिसांकडे परस्परांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.  

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारीJharkhandझारखंड