शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! प्रायव्हेट पार्टची पूजा केली, नंतर पॉर्न व्हिडीओ, २०० मुलींसोबत लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 17:10 IST

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. २०० मुलींसोबत लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. संभलमध्ये २०० मुलींसोबत लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका आंतरराज्य टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.  या टोळीकडून मुलींचे अश्लील व्हिडीओ जप्त केले आहेत. ही टोळी पैशांचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली लोकांना फसवत होती . धनवर्षा टोळी गरीब मुलींच्या कुटुंबियांना फसवून तांत्रिक विधी करत  असल्याचे सांगत होती. या प्रकरणी आता पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. 

मिळालेली माहिती अशी, मुलींच्यावर तंत्र विधी केली जात असायची. या तंत्र विधी दरम्यान, कुटुंबातील सदस्यांना बाहेर पाठवले जात होते आणि तंत्र विधी दरम्यान, मुलींच्या गुप्तांगांची आधी पूजा केली जायची आणि नंतर विधी केला जात होता. तांत्रिक विधीनंतर मुलींसोबत काय घडायचे याची माहिती मुलींनाही माहित नसायचे, यावेळी त्या मुलींचा व्हिडीओ बनवला जात होता. यानंतर हे व्हिडीओ पॉर्न साईट्सना विकल्याचाही संशय आहे.

धक्कादायक! प्राथमिक मराठी शाळेतील कर्मचाऱ्याकडून १० चिमुकल्या विद्यार्थिनींचा विनयभंग

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दोन दिवसापूर्वी राजपाल नावाच्या एका तरुणाचे अपहरण करुन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार मिळाली होती. या प्रकरणाच्या चौकशीनंतर या टोळीचा पर्दाफाश झाला. ही टोळी लोकांना पैशांचा वर्षाव करण्याचे आश्वासन देऊन आमिष दाखवते. ते गरीब कुटुंबांना लक्ष्य करायचे. ते एखाद्या दुर्मिळ वस्तूवर म्हणजेच २० नखे असलेला कासव, दोन डोके असलेला साप, घुबड, विशेष क्रमांक असलेल्या चलनी नोटा या गोष्टींची वापर तांत्रिक विधीसाठी वापरत होते. मुलींना टीटी म्हटले जात असे आणि त्यांना तांत्रिक विधींसाठी तयार केले जायचे. 

यो टोळीतील लोक गरीब कुटुंबियांना फसवत होते. त्या कुटुंबीयांना तुमच्या मुलीमध्ये विशेष गुण आहेत असं सांगून तांत्रिक विधी केला तर पैशांचा पाऊस पडेल असं आमिष दाखवत होते.

तंत्र-मंत्राच्या नावाखाली तस्करी

ही टोळी तांत्रिक विधींद्वारे संपत्तीचे आमिष दाखवून गरीब मुला-मुलींची तस्करी आणि लैंगिक शोषण करत असे आणि दुर्मिळ वन्य प्राण्यांच्या बेकायदेशीर तस्करीमध्येही सहभागी होती. या टोळीचे जाळे दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थानमध्ये पसरले आहे. हे लोक तंत्रक्रियेच्या नावाखाली एखाद्या विशिष्ट वस्तूवर लोकांची फसवणूक करत होते. सध्या आग्र्यात टोळीचे नेटवर्क वेगाने वाढत आहे, आग्रा येथून या टोळीला पोलिसांनी अटक केली.  या प्रखरणी पोलिसांनी आता अधिक तपास सुरू केला आहे या टोळीचे देशभर जाळ पसरल्याचा संशय पोलिसांना आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस