शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नोकरीच्या बहाण्याने महिलाच ४० हजारांत करत होती मुलींचा सौदा 

By पूनम अपराज | Updated: January 31, 2021 14:55 IST

Human trafficking : पूनमला शुक्रवारी रांची विमानतळावर  मानवी तस्करीच्या आरोपामध्ये रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपूनम मागच्या आठ वर्षांपासून या व्यवहारात आहे. दिल्लीमध्ये तिचे एक ऑफिस देखील आहे. प्रत्येक मुलीमागे ४० हजार रुपये कमिशन मिळत होतं.

झारखंडमधील मानवी तस्करी प्रकरणात अटक झालेल्या पूनम  बारलाला  तुरुंगात पाठविण्यात आले. पोलिसांनी दावा केला आहे की, पूनम प्लेसमेंट एजन्सी चालवून अत्यंत लबाडीने मुलींची तस्करी करीत होती. पूनमला शुक्रवारी रांची एअरपोर्ट येथून मानवी तस्करीच्या आरोपाखाली पोलिसांनी रंगेहाथ पकडले. पोलिस चौकशीत मानवी तस्करीच्या आरोपीने पोलिसांसमोर अनेक गुपित उघडले आणि सांगितले की, एका मुलीला दिल्लीला पाठवल्याच्या बदल्यात तिला ४० हजार रुपये कमिशन मिळत असे.

पूनमला शुक्रवारी रांची विमानतळावर  मानवी तस्करीच्या आरोपामध्ये रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासणीमध्ये पुनमने या गोरखधंद्यातील अनेक रहस्य उघड केली आहेत. झारखंड पोलिसांनी पूनमसह सात मुलींना रांची विमानतळावर ताब्यात घेतलं. या सर्व मुली खूंटी जिल्ह्यातल्या आहेत. त्यांना नोकरी देण्याच्या नावाखाली विमानानं दिल्लीला नेलं जात होतं. पूनम मागच्या आठ वर्षांपासून या व्यवहारात आहे. दिल्लीमध्ये तिचे एक ऑफिस देखील आहे. प्रत्येक मुलीमागे ४० हजार रुपये कमिशन मिळत होतं. आजवर ५०० पेक्षा जास्त मुलींची तस्करी केली आहे, अशी कबुली पूनमने दिली आहे.

वडील ओरडल्यानंतर दहावीत शिकणाऱ्या एकुलत्या एक मुलाने गळफास लावून केली आत्महत्या 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसdelhiदिल्लीJharkhandझारखंड