शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Video : वसईतून अडीच हजार किलो बनावट पनीर जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 19:14 IST

लाखोंचं आरोग्यास हानिकारक बनावट पनीर जप्त हानीकारक 

ठळक मुद्देकाल पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई करून तब्बल अडीच हजार किलो पनीर जप्त केले आहे.अजय डेअरी येथे अंदाजे ७०० किलो आणि साईनाथ डेअरी येथे १८०० किलो असे एकूण अडीच हजार किलो बनावट भेसळयुक्त बनावट पनीर आणि  पनीर बनविण्याचे साहीत्य जप्त करण्यात आले आहे.

वसई - वसईतील एका डेअरीमध्ये बनावट आणि भेसळयुक्त पनीर बनविले जात असल्याचे उघड झाले आहे. काल पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई करून तब्बल अडीच हजार किलो पनीर जप्त केले आहे.

वसई विरार शहरातील अनेक उपहार गृहे, रिसॉर्ट आणि ढाब्यामध्ये बनावट पनीर वितरित केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार काल पोलिसांनी चिंचोटी कामण रोडवर असलेल्या अजय  आणि साईनाथ डेअरी या दोन ठिकाणी छापा घातला. यावेळी आरोग्यासाठी घातक असे भेसळयुक्त आणि बनावट पनीर बनवले जात असल्याचे आढळून आले. याठिकाणी अन्न सुरक्षेच्या कुठल्याही नियमांचे पालन न करता अत्यंत अस्वच्छ वातावरणात आरोग्यास हानिकारक पनीर बनविण्यात येत होते.

अजय डेअरी येथे अंदाजे ७०० किलो आणि साईनाथ डेअरी येथे १८०० किलो असे एकूण अडीच हजार किलो बनावट भेसळयुक्त बनावट पनीर आणि  पनीर बनविण्याचे साहीत्य जप्त करण्यात आले आहे. त्याची किंमत साडेसात लाख रुपये आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पनीरचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे. या दोन्ही डेअरीचे युनिट बंद करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक