शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

दहशतवादी कारवायांकरिता वैभव सोशल मीडियापासून राहिला दूर

By पूनम अपराज | Updated: August 10, 2018 21:04 IST

वैभवविरोधात २०१४ मध्ये दाखल झाला होता गुन्हा

मुंबई - वैभव राऊत जरी बाहेर सर्वसामान्य वागत असला तरी त्याने सोयीस्कररित्या फेसबुक आणि ट्विटर खाते वापरणे बंद केले होते. त्याने गेल्या दोन वर्षापासूनच फेसबुकपासून दूर राहण्याचे ठरविले होती. विशेष म्हणजे फेसबुकच्या सर्व संदेश (पोस्ट) त्याने नष्ट केल्या होत्या. ट्विटररही मागील वर्षी शेवटचे ट्विट केले होते. यामुळे पडद्यामागे त्याच्या संवेदनशील हालचाली सुरू होत्या. मात्र, त्याची जराही कल्पना त्याचे मित्र आणि कुटुंबियांना नव्हती. फेसबुकवर केवळ त्याचे १२ मित्र दिसत असून एकही पोस्ट दिसत नाही.

शहरात होणाऱ्या बेकायदेशीर कत्तलखाने, गाईंची चोरून होणारी वाहतूक याबाद्दल तो सातत्याने पोलिसांना तक्रारी करत असे. यामुळेच त्याच्या विरोधात २०१४ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. भांडार आळी आणि लगत असलेला मुस्लिम वसाहतीचा परिसर यामुळे हा भाग नेहमी संवेदनशील मानला जातो. त्यामुळे ईदसारख्या सणांच्या वेळी वैभववर पोलीस प्रतिबंधात्मक नोटिसा बजावत असत. त्याला एटीएसने गोवले  आल्याचे त्याचे सहकारी आणि मित्र छातीठोकपणे सांगत आहेत. आम्ही त्याच्याबरोबर गोरक्षणाचे धर्माचे कार्य करतो. मात्र, अशा विघातक कृत्यात कसा गेला याबद्दल सर्वांनाच धक्का बसला आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाAnti Terrorist Squadदहशतवाद विरोधी पथकMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिसArrestअटक