शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

माता न तू वैरिणी...चार मुलांना नदीकाठी घेऊन गेली, तिघांना बुडून मारलं; चौथ्याने पळ काढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 15:36 IST

या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी आईला ताब्यात घेतले आहे.

Uttar Pradesh Crime News :उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या आईने आपल्या तीन निष्पाप मुलांना पाण्यात बुडवून मारले. सुदैवाने मोठ्या मुलाने कसाबसा स्वतःचा जीव वाचवला. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे. घरच्यांशी झालेल्या भांडणाच्या रागातूने तिने हे कृत्य केल्याची माहिती आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रियंकाच्या पतीचे दीड वर्षांपूर्वी निधन झाले होते. ती आपल्या दीरासोबत औरैया जिल्ह्यातील फाफुंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केशमपूर गावात राहायची. दरम्यान, आज(दि.27) सकाळी तिचे दीरासोबत जोरदार भांडण झाले होते. यानंतर ती आपल्या चार मुलांसह नदीकाठी पोहोचली आणि तिघांना पाण्यात बुडवून मारले. मोठा मुलाने पळून जाऊन कसाबसा स्वतःचा जीव वाचवला. 

स्थानिकांना तीन मुलांचे मृतदेह पाण्यात तरंगाताना दिसले, यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच सीओ आणि पोलीस अधीक्षक त्यांच्या टीमसह घटनास्थळी पोहोचले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी आरोपी आईला ताब्यात घेतले असून तिची चौकशी सुरू आहे. 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस