शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

कुख्यात गुंडांच्या हल्ल्यात दोन पोलीस जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 21:34 IST

उत्तर प्रदेशातील महाकाली टोळीचे तीन गुंड जेरबंद

ठळक मुद्दे या हल्ल्यात दोन पोलीस जखमी झाले. मात्र, पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत या टोळीतील तीन गुंडांना अटक केली आहे. आशुतोष मिश्रा आणि दिपक मलीक हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात वसईतील वालीव तुळींज तसेच मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशातील पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. 

वसई - उत्तर प्रदेशातील कुख्यात 'महाकाली' टोळीच्या गुंडांना पकडण्यासाठी गेलेल्या पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर नालासोपारा येथे हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोन पोलीस जखमी झाले. मात्र, पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत या टोळीतील तीन गुंडांना अटक केली आहे.

 उत्तर प्रदेशातील भदोई आणि इतर जिल्ह्यात महाका्ली टोळी सक्रीय आहे. या टोळीतील दोन गुंडावर वसईतील वालीव आणि तुळींज पोलीस ठाण्यात हत्येचे गुन्हे दाखल आहेत. स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे यांना या टोळीतील गुंड वसई पूर्वेकडील चिंचोटी येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांचे पथक या गुंडांना पकडण्यासाठी गेले असता गुंडांनी पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात शरद पाटील आणि अमोल कोरे हे दोन पोलीस जखमी झाले. मात्र त्यांनतर पोलिसांनी हल्ला कऱणाऱ्या आशुतोष मिश्रा (२३) व दिपक मलीक (१८) आणि शिवम तिवारी (१९) या तीन गुंडांच्या मुसक्या आवळल्या. 

त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे पिस्तुले, एक गावटी बनावटीचा कट्टा, ६ जिवंत काडतुसे अशी प्राणघातक शस्त्रे जप्त करण्यात आले आहे. आशुतोष मिश्रा आणि दिपक मलीक हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात वसईतील वालीव तुळींज तसेच मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशातील पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी