शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

सॉफ्टवेअर इंजिनिअर ४ वर्ष पाकिस्तानच्या जेलमध्ये राहून परतला मायदेशी; स्वित्झर्लंडला जायचे होते पण... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 21:22 IST

Software engineer returns india after 4 years : हैदराबादस्थित सॉफ्टवेअर अभियंता प्रशांत 11 एप्रिल, 2017 रोजी बेपत्ता झाला, अनेक दिवस शोध घेतल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी 29 एप्रिल, 2017 रोजी माधापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

ठळक मुद्दे सायबराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत हा सॉफ्टवेअर अभियंता आहे, काही वैयक्तिक कारणास्तव स्वित्झर्लंडला जायचा होते, परंतु त्याच्याकडे पैशांची कमतरता होती

हैदराबाद: हैदराबादचे सॉफ्टवेअर अभियंता गेल्या ४ वर्षांपासून पाकिस्तानात अडकलेल्या तेलंगणा आणि भारत सरकारच्या मदतीने आज हैदराबादला पोहोचला, काल पाकिस्तानने अटारी सीमेजवळ सायबरबादच्या माधापूर पोलिसांच्या स्वाधीन केले.

हैदराबादस्थित सॉफ्टवेअर अभियंता प्रशांत 11 एप्रिल, 2017 रोजी बेपत्ता झाला, अनेक दिवस शोध घेतल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी 29 एप्रिल, 2017 रोजी माधापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.बेकायदेशीरपणे भारत-पाकिस्तान सीमा ओलांडलीमाधापूर पोलिसांनीही बराच शोध घेतला की, सीमा कशी ओलांडली पण त्यांनाही काही कळू शकले नाही. अचानक पाकिस्तानात अडकल्याची आणि पोलिसांच्या ताब्यात असल्याची बातमी त्याच्या कुटुंबियांना मिळाली. प्रशांत पाकिस्तानात कसा पोहोचला, ही बातमी ऐकून कुटुंबियांना आश्चर्य वाटले. त्याने बेकायदेशीरपणे भारत-पाकिस्तान सीमा ओलांडली होती.त्यानंतर प्रशांतच्या कुटुंबियांनी प्रशांतला परत भारतात आणण्यासाठी सायबरबाद पोलिस आयुक्त, तेलंगणा सरकार आणि भारत सरकारची मदत घेतली. तेलंगणा सरकार, परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय आणि भारत सरकारच्या अविरत प्रयत्नांनंतर पाकिस्तानने ३१ मे रोजी प्रशांतला सोडले आणि त्यास अटारी सीमेवर माधापूर पोलिसांच्या स्वाधीन केले.प्रशांत चार वर्षांनी आपल्या मायदेशी परतलासायबराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत हा सॉफ्टवेअर अभियंता आहे, काही वैयक्तिक कारणास्तव स्वित्झर्लंडला जायचा होते, परंतु त्याच्याकडे पैशांची कमतरता होती, मात्र कोणत्याही परिस्थितीत चालताना स्वित्झर्लंडला जायचे होते. त्याच्या योजनेनुसार 11 एप्रिल 2017 रोजी प्रशांतने राजस्थानमधील बिकानेर येथे ट्रेन पकडल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमा ओलांडली आणि तारांचे कुंपण  ओलांडून पाकिस्तानमध्ये प्रवेश केला आणि बेकायदेशीरपणे पाकिस्तानमध्ये प्रवेश केल्याबद्दल त्याला ताब्यात घेण्यात आले. चार वर्षांनंतर, 31 मे 2021 रोजी त्याला भारत-पाकिस्तानच्या अटारी सीमेजवळ माधापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतGovernmentसरकारjailतुरुंगPoliceपोलिसSwitzerlandस्वित्झर्लंड