शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

सॉफ्टवेअर इंजिनिअर ४ वर्ष पाकिस्तानच्या जेलमध्ये राहून परतला मायदेशी; स्वित्झर्लंडला जायचे होते पण... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 21:22 IST

Software engineer returns india after 4 years : हैदराबादस्थित सॉफ्टवेअर अभियंता प्रशांत 11 एप्रिल, 2017 रोजी बेपत्ता झाला, अनेक दिवस शोध घेतल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी 29 एप्रिल, 2017 रोजी माधापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

ठळक मुद्दे सायबराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत हा सॉफ्टवेअर अभियंता आहे, काही वैयक्तिक कारणास्तव स्वित्झर्लंडला जायचा होते, परंतु त्याच्याकडे पैशांची कमतरता होती

हैदराबाद: हैदराबादचे सॉफ्टवेअर अभियंता गेल्या ४ वर्षांपासून पाकिस्तानात अडकलेल्या तेलंगणा आणि भारत सरकारच्या मदतीने आज हैदराबादला पोहोचला, काल पाकिस्तानने अटारी सीमेजवळ सायबरबादच्या माधापूर पोलिसांच्या स्वाधीन केले.

हैदराबादस्थित सॉफ्टवेअर अभियंता प्रशांत 11 एप्रिल, 2017 रोजी बेपत्ता झाला, अनेक दिवस शोध घेतल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी 29 एप्रिल, 2017 रोजी माधापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.बेकायदेशीरपणे भारत-पाकिस्तान सीमा ओलांडलीमाधापूर पोलिसांनीही बराच शोध घेतला की, सीमा कशी ओलांडली पण त्यांनाही काही कळू शकले नाही. अचानक पाकिस्तानात अडकल्याची आणि पोलिसांच्या ताब्यात असल्याची बातमी त्याच्या कुटुंबियांना मिळाली. प्रशांत पाकिस्तानात कसा पोहोचला, ही बातमी ऐकून कुटुंबियांना आश्चर्य वाटले. त्याने बेकायदेशीरपणे भारत-पाकिस्तान सीमा ओलांडली होती.त्यानंतर प्रशांतच्या कुटुंबियांनी प्रशांतला परत भारतात आणण्यासाठी सायबरबाद पोलिस आयुक्त, तेलंगणा सरकार आणि भारत सरकारची मदत घेतली. तेलंगणा सरकार, परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय आणि भारत सरकारच्या अविरत प्रयत्नांनंतर पाकिस्तानने ३१ मे रोजी प्रशांतला सोडले आणि त्यास अटारी सीमेवर माधापूर पोलिसांच्या स्वाधीन केले.प्रशांत चार वर्षांनी आपल्या मायदेशी परतलासायबराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत हा सॉफ्टवेअर अभियंता आहे, काही वैयक्तिक कारणास्तव स्वित्झर्लंडला जायचा होते, परंतु त्याच्याकडे पैशांची कमतरता होती, मात्र कोणत्याही परिस्थितीत चालताना स्वित्झर्लंडला जायचे होते. त्याच्या योजनेनुसार 11 एप्रिल 2017 रोजी प्रशांतने राजस्थानमधील बिकानेर येथे ट्रेन पकडल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमा ओलांडली आणि तारांचे कुंपण  ओलांडून पाकिस्तानमध्ये प्रवेश केला आणि बेकायदेशीरपणे पाकिस्तानमध्ये प्रवेश केल्याबद्दल त्याला ताब्यात घेण्यात आले. चार वर्षांनंतर, 31 मे 2021 रोजी त्याला भारत-पाकिस्तानच्या अटारी सीमेजवळ माधापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतGovernmentसरकारjailतुरुंगPoliceपोलिसSwitzerlandस्वित्झर्लंड