शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

प्रेयसीला भेटायला घरी गेला प्रियकर, पतीसोबत झाला आमना-सामना; तिघांचाही खेळ खल्लास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 11:56 IST

रांचीच्या मोहननगरमध्ये झालेल्या भांडणात एका सीसीएल कर्मचाऱ्यासहीत तीन लोकांचा मृत्यू झाला. तर एक लहान मुलगी गंभीर जखमी झाली.

झारखंडची राजधानी रांचीमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे अनैतिक संबंधामुळे तीन लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर एका मुलीच्या डोळ्यात चाकू लागला. रांचीच्या मोहननगरमध्ये झालेल्या भांडणात एका सीसीएल कर्मचाऱ्यासहीत तीन लोकांचा मृत्यू झाला. तर एक लहान मुलगी गंभीर जखमी झाली.

मीडिया रिपोर्टनुसार, मोहननगर येथे राहणारा देव प्रसाद मेहरची पत्नी कौशल्यासोबत तेथीलच एक तरूण प्रकाशचे संबंध होते. मंगळवारी रात्री प्रकाश देव प्रसादच्या घरात विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी गेला होता.

यावेळी देव प्रसाद घरातच होता. प्रकाश घरात आल्यावर देव प्रसाद आणि प्रकाश यांच्यात जोरदार मारामारी झाली. ज्यात घटनास्थळीच प्रकाश आणि कौशल्याचा मृत्यू झाला. जखमी देव प्रसाद आणि त्याच्या मुलीली उपचारासाठी सीसीएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान देव प्रसादचा मृत्यू झाला.  मुलीच्या डोळ्यात चाकू लागला, तिच्यावर उपचार सुरू आहेत.

सगळीकडे रक्तच रक्त

ही घटना रात्री साधारण ८ ते ९ वाजता दरम्यानची  आहे. मृत लोकांमध्ये सीसीएल कर्मचारी देव प्रसाद, त्याची पत्नी कौशल्या देवी आणि तिचा प्रियकर प्रकाश यांचा समावेश आहे. घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. जेव्हा ते पोहोचले तेव्हा त्यांना घरात सगळीकडे रक्तच रक्त दिसलं. 

पोलीस अधिकारी फरीद आलम म्हणाले की, स्थानिक लोकांची चौकशी केल्यावर हे प्रकरण अनैतिक संबंधाचं असल्याचं समजलं. पोलीस पुढील चौकशी करत आहेत. सूत्रांनुसार, देव प्रसादची पत्नी कौशल्या देवी हिचं प्रकाशसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. जेव्हा देव प्रसाद घरात होताच तेव्हाच प्रकाश घरात शिरला. ज्यानंतर वाद झला. पण हत्या कोणत्या कारणाने झाली हे स्पष्ट होऊ शकलं नाही. 

टॅग्स :JharkhandझारखंडCrime Newsगुन्हेगारी