शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

जुळ्या भावांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा, जे समोर आलं ते पाहून पोलिसही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 12:55 IST

मृतक मुलांची काकू अणछी बाईचं मुलांच्या आईसोबत म्हणजे चांदनी बाईसोबत पटत नव्हतं. कौटुंबिक कलहामुळे त्यांची सतत भांडणं होत होती.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

राजस्थानच्या राजसमंद जिल्हा पोलिसांनी खेडा गावात झालेल्या ७ वर्षीय जुळ्या भावांच्या हत्येचा खुलासा केला आहे. गेल्या २ तारखेला जुळ्या भावांची हत्या झाली होती. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. आता पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी मुलांच्या हत्येप्रकरणी त्यांची काकू अणछी बाईला अटक केली आहे. 

जिल्हा पोलीस अधिक्षक सुधीर चौधरी यांनी सांगितलं की, खमनोर पोलीस स्टेशनमध्ये दोन तारखेला मुलांची आई चंदनी बाईने आपल्या जुळ्या मुलांची म्हणजे तंवर सिंह आणि भूपेंद्र सिंग यांच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. ३ सप्टेंबरला उदयपूरहून एक डॉग स्क्वायड टीम बोलवण्यात आली.

विहिरीत सापडले मृतदेह

यादरम्यान शोधाशोध सुरू असताना एका शेतातील विहिरीत दोन्ही मुलांचे मृतदेह तरंगताना आढळून आले. यावर पोलिसांनी परिवार, नातेवाईक आणि गावातील लोकांची चौकशी केली. तेव्हा तपासातून समोर आलं की, मृतक मुलांची काकू अणछी बाईचं मुलांच्या आईसोबत म्हणजे चांदनी बाईसोबत पटत नव्हतं. कौटुंबिक कलहामुळे त्यांची सतत भांडणं होत होती. (हे पण वाचा : धक्कादायक! भरदिवसा डोक्यात दगड घालून युवकाचा खून; चाकणमधील घटना)

अशात २ सप्टेंबरला दुपारी जेव्हा दोन्ही मुलं आईला न सांगता घरातून बाहेर गेले तर आईने त्यांचा शोध सुरू केला होता. यादरम्यान काकू अणछी बाईला दोन्ही मुलं विहिरीजवळ खेळताना दिसले. तर तिने संधी बघत त्या दोघांनाही विहिरीत ढकलून दिलं. ज्यामुळे पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.

वाद आणि संपत्तीसाठी हत्या

पोलिसांच्या चौकशीत आरोपी अणछी बाईने सांगितलं की, रोज होणारे वाद आणि मुलांच्या मृत्यूनंतर संपूर्ण संपत्ती आपल्या नावावर होईल या लालसेपोटी तिने हत्या केल्याचं कबूल केलं. आता पोलीस पुढील कारवाई करत आहेत. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी