शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

दाऊद अन् सईदला भारताकडे सोपवा, दहशतवादविरुद्ध भारताचा हुंकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 19:13 IST

पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी मसूद अजहर आणि त्याची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद यावर पाकिस्तानने कोणतीही कारवाई केली नाही.

ठळक मुद्दे दाऊद इब्राहिम, सईद सलाउद्दीन यासारख्या दहशतवाद्यांना भारताच्या हवाली करावे अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली असल्याची माहिती मिळत आहे. भारताने पाकिस्तानला खडे बोल सुनावत दहशतवादाबाबत पाकिस्तान गंभीर असल्यास ते त्यांनी प्रत्यक्ष कृतीतूनही दाखवून देत दाऊद, सलाऊद्दीन व आणखीही काही  दहशतवादी पाकिस्तानमध्ये वास्तव्याला असून त्यांना तात्काळ आमच्या हवाली करायला हवे, असे भारताने पाकिस्तानला सुन

नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणिपाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. भारतानेपाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानच्या नाकी दम आला आहे. त्यामुळे इम्रान खान याच्या पाक सरकारकडून शांततेसाठी चर्चेकरीत भारताला बोलविण्याचे प्रयत्न सुरू आहे. मात्र, त्यावर भारताने देखील चर्चा आणि दहशतवाद एकत्र होणार हे ठामपणे सांगितले आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तान दहशतवाद संपवण्याबाबत गंभीर असल्यास त्यांनी दाऊद इब्राहिम, सईद सलाउद्दीन यासारख्या दहशतवाद्यांना भारताच्या हवाली करावे अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली असल्याची माहिती मिळत आहे.

पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी मसूद अजहर आणि त्याची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद यावर पाकिस्तानने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे भारताने पाकिस्तानला खडे बोल सुनावत दहशतवादाबाबत पाकिस्तान गंभीर असल्यास ते त्यांनी प्रत्यक्ष कृतीतूनही दाखवून देत दाऊद, सलाऊद्दीन व आणखीही काही  दहशतवादी पाकिस्तानमध्ये वास्तव्याला असून त्यांना तात्काळ आमच्या हवाली करायला हवे, असे भारताने पाकिस्तानला सुनावले आहे.

टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिमIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकIndiaभारतPakistanपाकिस्तान