शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

Nirbhaya Case : नराधमांचे मृतदेह कुटुंबीयांनी ताब्यात न घेतल्यास काय? सरकारकडे एकच पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 16:41 IST

Nirbhaya Case : सकाळी चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी डीडीयू रूग्णालयात नेण्यात आल्याची माहिती तिहार तुरूंगाचे डीजी संदीप गोयल यांनी दिली.

ठळक मुद्देफाशीआधी चारही दोषींना शेवटची इच्छा विचारण्यात आली. मात्र, त्यांनी कोणतीही इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांनी सांगितली. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. त्यावेळी त्यांचे नातेवाईक देखील रुग्णालयात दाखल झाले. 

नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषींच्या कुटुंबीयांनी दोषींचे मृतदेह ताब्यात न घेतल्यास सरकार अंत्यसंस्कार करणार असल्याची माहिती तिहार तुरूंगाचे डीजी संदीप गोयल यांनी दिली आहे. रात्रीच्या वेळी मुकेश आणि विनयनं जेवण घेतलं. तर अक्षयनं केवळ चहा घेतला. ते चौघही जण शांत होते. तसंच न्यायालयाकडून काही आदेश आले आहेत का याची माहिती घेत होते, असंही त्यांनी सांगितले. फाशीआधी चारही दोषींना शेवटची इच्छा विचारण्यात आली. मात्र, त्यांनी कोणतीही इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांनी सांगितली. नंतर निर्भया प्रकरणातील दोषींना आज पहाटे ५.३० वाजता फाशी देण्यात आली. काही वेळाने डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. त्यांतर सकाळी चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी डीडीयू रूग्णालयात नेण्यात आल्याची माहिती तिहार तुरूंगाचे डीजी संदीप गोयल यांनी दिली.

मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. त्यावेळी त्यांचे नातेवाईक देखील रुग्णालयात दाखल झाले. दोषी अक्षय कुमार सिंग, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि मुकेश सिंह या चार दोषींना पहाटे ५.३० वाजता दिल्लीच्या तिहार तुरूंगात फाशी देण्यात आली. डिसेंबर २०१२ मध्ये निर्भया नावाच्या २३ वर्षीय वैद्यकीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार आणि तिचा खून केल्याबद्दल चौघांना दोषी ठरविण्यात आले होते.

 

Nirbhaya Case : अखेर न्याय जिंकला! नराधमांना फाशी दिल्यानंतर मोदींनी दिली प्रतिक्रिया

Nirbhaya Case: 'त्या' चौघांना एकत्र फासावर लटकवून जल्लाद पवनने मोडला पणजोबांचा रेकॉर्ड

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपhospitalहॉस्पिटलjailतुरुंगGovernmentसरकार