शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

फोनवरच्या भांडणातून प्रेयसीने बिहारमध्ये केली आत्महत्या, तिकडे जयपूरमध्ये प्रियकराने बिल्डींगहून मारली उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 12:39 IST

Bihar Couple Suicide : मुजफ्फपूरच्या काजी मोहम्मदपूरमध्ये राहणारी २३ वर्षीय अंजली जयस्वालचं २६ वर्षीय विवेक कुमारसोबत ८व्य वर्गापासून अफेअर सुरू होतं.

(Image Credit : Aajtak)

बिहारमध्ये (Bihar) बालपणीच्या प्रेमाच गुरूवारी दुःखद अंत (Bihar Couple Suicide) झाला. छोट्या छोट्या गोष्टीवरून सतत वाद होत असल्याने प्रियकराने मोबाइल फोन स्वीच ऑफ केला म्हणून प्रेयसीने मुजफ्फरपूरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. तर तिच्या मृत्यूची बातमी ऐकून प्रियकराने जयपूरमध्ये एका बिल्डींगच्या ८ व्या मजल्याहून उडी मारत जीव दिला.

ही धक्कादायक घटना मुजफ्फरपूरच्य अंजली आणि विवेकसोबत घडली. मुजफ्फपूरच्या काजी मोहम्मदपूरमध्ये राहणारी २३ वर्षीय अंजली जयस्वालचं २६ वर्षीय विवेक कुमारसोबत ८व्य वर्गापासून अफेअर सुरू होतं. दोघेही शाळेत एकत्र शिकत होते. दोघेही आपल्या विश्वात आनंदी होते.

यादरम्यान ४ वर्षाआधी विवेक इंजिनिअरींग करण्यासाठी जयपूरला गेला. त्यामुळे दोघेही फोनवर सतत बोलत होते. अंजील सीएची तयारी करत होती. दोघांमध्ये नेहमीच भांडणही होत होतं. अलिकडे त्यांची भांडणं वाढली होती. बुधवारी रात्रीही एक मैत्रीण त्यांचं नातं ठीक करण्याचा प्रयत्न करत होती.

रात्री तिघांचा कॉन्फरन्स कॉल सुरू होता. तेव्हाच पुन्हा दोघांमध्ये भांडण झालं. रागाच्या भरात विवेकने फोन कट केला. अंजली त्याला पुन्हा पुन्हा फोन लावत होती. त्यामुळे त्यांनी फोन स्वीच ऑफ केला. सकाळी त्याला प्रेयसीच्या मृत्यूची बातमी मिळाली. यानंतर गुरूवारी दुपारी विवेकने बिल्डींगहू उडी घेत आपलाही जीव दिला. 

प्रियकर विवेकच्या कुटुंबियांनी त्याच्या मृत्यूनंतर दोघांच्या प्रेम प्रकरणाबाबत सांगितलं. त्याच्या मृत्यूची बातमी ऐकून अर्थातच कुटुंबियांना धक्का बसला आहे. विवेकचे काका म्हणाले की, आम्हाला तीन वर्षापासून त्यांच्या नात्याबाबत माहिती होती. अशात हे असं काही घडेल याचा अंदाज नव्हता. त्याने एकदा जरी सांगितलं असतं तर आम्ही अंजलीला आनंदाने सून म्हणून घरात आणलं असतं. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी