शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

मुस्कानचं साहिलपेक्षा दुसऱ्या कोणावर तरी होतं जास्त प्रेम; आईने सांगितलं 'ते' सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 12:13 IST

सौरभची पत्नी मुस्कानने बॉयफ्रेंड साहिलसह सौरभची हत्या केल्याचा आरोप आहे.

मेरठच्या सौरभ हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. यात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. सौरभची पत्नी मुस्कानने बॉयफ्रेंड साहिलसह सौरभची हत्या केल्याचा आरोप आहे. पण आता आणखी एक नवा खुलासा झाला आहे की, मुस्कानचं साहिल नाही तर एका वेगळ्याच व्यक्तीवर खूप प्रेम होतं आणि ती त्या व्यक्तीचा खूप आदर करायची. मुस्कानची आई कविता रस्तोगीने याबाबतचं सत्य सांगितलं आहे. 

आईच्या मते, मुस्कानचं तिच्या मावशीवर सर्वात जास्त प्रेम होतं, जी आता या जगात नाही. आईचा दावा आहे की, मावशीच्या मृत्यूनंतर मुस्कान मानसिकदृष्ट्या खचली होती. ती मावशीला स्वतःची आई मानत असे. म्हणूनच ती माझी आई सावत्र आई आहे असं म्हणायची. सौरभच्या कुटुंबाने या हत्येसाठी मुस्कान आणि तिच्या कुटुंबाला जबाबदार धरलं आहे. 

मुस्कानच्या पालकांनी मात्र हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. मुस्कानचे वडील म्हणतात की, त्यांनी एकही पैसे घेतले नाहीत. त्यांच्या मते, जर सौरभने पैसे दिले असते तर ते फक्त बँक खात्यातूनच दिले असते, ज्याची चौकशी केली जाऊ शकते. जुनं घर विकून नवीन घर खरेदी केलं आहे आणि या संपूर्ण प्रकरणात कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही असंही म्हटलं आहे. 

सौरभ राजपूतची 'ही' छोटीशी चूक ठरली त्याच्या मृत्यूचं कारण; मुस्कानच्या आईचा मोठा खुलासा

मुस्कानच्या आईने या हत्येबाबत धक्कादायक विधान केलं आहे. सौरभची एक छोटीशी चूक त्याच्याच मृत्यूचं कारण बनली असं म्हटलं आहे. मुस्कानची आई कविता रस्तोगी म्हणाली की, "आम्ही लग्नापूर्वी कधीही मुस्कानला फोन दिला नाही. पण लग्नानंतर सौरभने स्वतः तिला फोन वापरण्याची परवानगी दिली. सौरभनेच मुस्कानला साहिलशी बोलण्याची परवानगी दिली होती कारण ते दोघेही वर्गमित्र होते. पण ही छोटीशी चूक नंतर त्याच्या मृत्यूचं सर्वात मोठं कारण बनली." 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस