शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बजावला मतदानाचा हक्क
2
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
5
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
6
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
7
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
8
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
9
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
10
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
11
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
12
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
13
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
14
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
15
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
16
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
17
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
18
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
19
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
20
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन

प्रेम, लग्न आणि फोन! पत्नीचा फोन सतत येत होता बिझी, पतीने उचललं हे धक्कादायक पाउल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2021 6:01 PM

ही घटना १ महिन्यापूर्वी म्हणजे १ जुलैची आहे. भाड्याच्या घरात राहणाऱ्या महिलेचा मृतदेह घरात आढळून आला होता. पतीने पोलिसांना पत्नी मृत असल्याची सूचना दिली होती.

मध्य प्रदेशच्या रतलाम जिल्ह्यातील नामलीमध्ये गेल्या ४ जुलैला घरात मृत आढळून आलेल्या महिलेच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. महिलेच्या पतीने तिची गळा दाबून हत्या केली होती. पत्नीचा फोन सतत बिझी येत असल्याने तिची हत्या केल्याचं पतीने सांगितलं. पतीला पत्नीच्या चारित्र्यावर शंका होता आणि यातच त्याने तिची हत्या केली.

ही घटना १ महिन्यापूर्वी म्हणजे १ जुलैची आहे. भाड्याच्या घरात राहणाऱ्या महिलेचा मृतदेह घरात आढळून आला होता. पतीने पोलिसांना पत्नी मृत असल्याची सूचना दिली होती. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पतीची चौकशी केल्यावर त्याने सांगितलं की, तो शेतात गेला होता. सकाळी जेव्हा घरी परतला तेव्हा पत्नी उठली नाही. तेव्हा त्याने पोलिसांना सूचना दिली. (हे पण वाचा : धक्कादायक! लग्नासाठी मागे लागली होती प्रेयसी, प्रियकराने दिलं नदीत ढकलून)

मात्र, पोस्टमार्टम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा झाला. रिपोर्टमधून समोर आलं की, मृत महिला आरतीची गळा आणि तोंड दाबून हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली तर तिचा पती रणजीत याची भूमिका संशयास्पद वाटली. यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्याने गुन्हा मान्य केला.

आरोपी पती रणजीतने सांगितलं की, त्याने घरच्यांच्या विरोधात जाऊन २०१४ मध्ये आरतीसोबत  प्रेमविवाह केला होता. त्याला ४ वर्षाची मुलगी आणि ६ वर्षांचा मुलगा आहे.  पण काही दिवसांपासून पत्नीचा फोन सतत व्यस्त येत होता. त्यामुळे त्याला वाटलं की, पत्नी दुसऱ्या कुणासोबत बोलत आहे. चारित्र्यावर संशय असल्याने त्याने तिची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी