शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बोंबला! १४ वर्षाच्या प्रियकरासोबत पळून गेली ३ लेकरांची आई, महाशिवरात्रीला जत्रेत गेले परत आलेच नाही....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 12:55 IST

तीन लेकरांची आई असलेली महिला १४ वर्षांच्या प्रियकरासोबत फरार झाली आहे. ज्यानंतर महिलेच्या पतीने पोलिसात यावरून तक्रार दिली आहे.

उत्तर प्रदेशमधून दररोज अनेक विचित्र घटना वाचायला आणि ऐकायला मिळतात. आता अशीच एक विचित्र घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्ह्यातील ही खळबळजनक घटना आहे. इथे तीन लेकरांची आई असलेली महिला १४ वर्षांच्या प्रियकरासोबत फरार झाली आहे. ज्यानंतर महिलेच्या पतीने पोलिसात यावरून तक्रार दिली आहे. पोलीस दोघांचाही शोध घेत आहेत. 

गोरखपूरच्या कॅम्पियरगंज गावातील एका व्यक्तीने पोलिसात तक्रार दिली आहे. यात त्याने म्हटले आहे की, त्याची पत्नी गावातील एका अल्पवयीन मुलासोबत पळून गेली आहे. पीडित व्यक्तीने सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून पत्नीचं गावातील एका १४ वर्षीय मुलासोब अफेअर सुरू होतं. त्यामुळे ती पत्नीपासून दूर राहू लागली होती. पत्नीच्य वागण्यावरून पतीला संशय आला. (हे पण वाचा : आता बोला! 'तू काळा आहेस' म्हणत पत्नी पतीला सोडून गेली, पती न्यायासाठी कोर्टाच्या दारात....)

यावरून दोघांमध्ये वाद होत होता. महिलेच्या पतीने सांगितले की, महाशिवरात्रीच्या दिवशी गावात जत्रा भरली होती. या जत्रेत ती तिच्या प्रियकरासोबत गेली होती. पण ती रात्री उशीरापर्यंत घरी परतलीच नाही. त्यानंतर आजूबाजूला तिचा शोधही घेतला. पण तिचा पत्ता काही लागला नाही. मिळालेल्या माहितीनुसार महिला तीन लेकरांची आई आहे. (हे पण वाचा : धक्कादायक! काकाने विवाहित पुतणीवर चाकून केले सपासप वार, प्रेमात दगा दिल्याचा आरोप...)

महिलेसोबत फरार झालेला मुलगा हा सातव्या वर्गात शिकतो. त्याचं महिलेसोबत गेल्या काही महिन्यांपासून प्रेमप्रकरण सुरू होतं. तेच मुलाच्या कुटुंबियांनी सांगितले की, महिलेनेच त्यांच्या मुलाला फूस लावून पळवून नेलं. मुलाच्या कुटुंबियांनीही पोलिसात तक्रार दिली आहे. आता पोलीस दोघांचाही शोध घेत आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी