शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

धक्कादायक! लग्नानंतर शारीरिक संबंध ठेवण्यास करत होती टाळाटाळ, नाराज पतीने उचललं 'हे' पाउल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 18:17 IST

आरोपीनुसार, त्याची पत्नी लग्नाला चार दिवस होऊनही गेल्यावरही शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देत होती. ज्यामुळे तो नाराज झाला होता आणि याच रागात त्याने पत्नीची हत्या केली.

मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) रतलाममधून (Ratlam) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका नवविवाहित तरूणाने लग्नाच्या पाच दिवसांनंतरच धक्कादायक पाउल उचललं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, लग्न होऊनही पत्नी म्हणजे नवी नवरी त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवलं नसल्याने परेशान होता. 

आरोपीनुसार, त्याची पत्नी लग्नाला चार दिवस होऊनही गेल्यावरही शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देत होती. ज्यामुळे तो नाराज झाला होता आणि याच रागात त्याने पत्नीची हत्या (Husband killed newly wed wife) केली.

न्यूज 18 च्या वृत्तानुसार, अंजली सेंधवाचं लग्न शिवगढच्या दिलीप सोनोवासोबत १५ जून रोजी झालं होतं. लग्नाच्या पाच दिवसांनंतर दिलीप पत्नीला घेऊन जिल्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता. तिथे त्याने सांगितलं की, ती बाथरूममध्ये पडली.डॉक्टरांनी अंजलीला बघताच मृत घोषित केलं होतं. दरम्यान हे प्रकरण पोलिसात पोहोचलं आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. १० जुलैला रिपोर्ट आला आणि त्यातून समोर आलं की, अंजलीचा मृत्यू श्वास गुदमरल्याने झाला. (हे पण वाचा : लग्नाच्या एक दिवसआधी रेप केसमध्ये अडकला तरूण, साखरपुडा दुसरीसोबत अन् लग्न दुसरीशी करत होता...)

त्यानंतर पोलिसांनी दिलीपची कसून चौकशी केली. पुन्हा पुन्हा चौकशी केली. यादरम्यान दिलीपने सांगितलं की, त्यानेच त्याच्या नव्या नवरीची हत्या केली. दिलीपने सांगितलं की, त्याने पत्नीचं नाक, तोंड आणि गळा दाबून तिची हत्या केली. ज्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

पोलिसही झाले हैराण 

आरोपीने पोलिसांना हत्येची जी कारणे सांगितली ती ऐकून पोलिसही हैराण झाले. आरोपीने पोलिसांना सांगितलं की, लग्नाला चार दिवस उलटून गेलेले असतानाही पत्नी त्याला जवळ येऊ देत नव्हती आणि शारीरिक संबंध ठेवण्यासही मनाई करत होती. आरोपीने सांगितलं की, जेव्हाही तो तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा ती नकार देत होती. याचाच राग त्याच्या मनात होता आणि त्यातूनच त्याने तिची हत्या केली. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्न