शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ऐनवेळी नवरीने लग्नास दिला नकार, पाहुण्यांना कोंडून दिला चोप अन् नवरदेवाला फेकलं रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 15:45 IST

Madhya Pradesh : नवरदेवाला मंडपातून ओढत नेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. असं सांगितलं जात आहे की, बत्ताशे फेकण्यावरून वाद पेटला होता.

मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) रीवामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे नवरीकडील लोकांनी वरातील आलेल्या पाहुण्यांची चांगलीच धुलाई केली. इतकंच नाही तर नवरदेवाला मंडपातून उचलून रस्त्यावर नेऊन फेकलं. नवरी म्हणाली की, नवरदेवाची मानसिक स्थिती ठीक नव्हती. ज्यामुळे तिने वेळेवर लग्न करण्यास नकार दिला. नवरदेवाला मंडपातून ओढत नेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. असं सांगितलं जात आहे की, बत्ताशे फेकण्यावरून वाद पेटला होता. हा वाद इतका वाढला की,  दोन्ही पक्षात हाणामारी सुरू झाली.

परंपरेनुसार नवरदेव आला तेव्हा काही लोक नवरी पक्षाकडील महिलांवर बत्ताशे फेकत होते. आरोप आहे की, काही वराती हे महिलांवर निशाणा साधून बत्ताशे मारत होते. यावर नवरीकडील काही लोकांनी आक्षेप घेतला. तेव्हा कसातरी हा वाद मिटला. सांगितलं जात आहे की, हार घालताना वरातील आलेले काही तरूण नवरदेवाला स्पर्श करत होते. हे बघून नवरीकडील लोकांनी काठ्या काढल्या आणि नवरदेवासोबत इतरांनाही कोंडून चोप दिला.

एएसपी शिवकुमार यांनी सांगितलं की, लग्नाच्या रिवाजादरम्यान नवरी-नवरदेवाच्या पक्षात वाद झाला होता. नवरदेवाच्या वडिलांनी त्यांना बंदी बनवल्याचा आरोप लावला. तेच नवरीकडील लोकांनी सांगितलं की, ज्या मुलासोबत लग्न होणार होतं त्याची मानसिक स्थिती ठीक नाही. हार घालताना नवरदेव अजब वागत होता. हे लोक त्याची मानसिक स्थिती लपवून लग्न लावून देत होते. सूचना मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी वाद शांत केला. नवरीने लग्नास नकार दिल्यावर वरातील नवरीविनाच परतावं लागलं. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्न